Nana Patekar: नागपुरात रविवारी जलसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच गावकऱ्यांचे प्रश्न यावर भाष्य केलं आहे.
Nana Patekar: नागपुरात रविवारी जलसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच गावकऱ्यांचे प्रश्न यावर भाष्य केलं आहे.