Mumbai: श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणग्या आणि अर्पण केलेल्या रकमेच्या अपहार प्रकरणावरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहेत. अशातच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करुन सरकारवर निशाणा साधला.
Mumbai: श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणग्या आणि अर्पण केलेल्या रकमेच्या अपहार प्रकरणावरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहेत. अशातच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करुन सरकारवर निशाणा साधला.