रावसाहेब पुजारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेच्या सध्याच्या संघर्षांला शेतीच्या धोरणाचीसुद्धा एक किनार आहे. श्रीलंकेत सेंद्रिय शेतीचा अति टोकाचा आग्रह धरला. रासायनिक शेतीवर बंदी घातली गेली. यातून नव्या समस्या उभ्या राहिल्या. देशातील जनतेच्या गरजेइतकेही उत्पादन या शेतीतून येऊ शकले नाही. देशाच्या चलनाचे अवमूल्यन वाढत गेले. देशाची आयातीची ऐपतही राहिली नाही. देशावर फार मोठे कर्ज वाढले. आज कोणीही देश श्रीलंकेला मदतीसाठी पुढे येत नाही. आज भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. आता आपण याबाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. पण या वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य उत्पादन आपण करू शकलो नाही, तर आपलीही श्रीलंकेसारखीच स्थिती होईल. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्याला अनेक गोष्टींचा धडा घ्यायलाच हवा आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crisis in sri lanka and agricultural policy zws
First published on: 19-07-2022 at 04:45 IST