अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय शेती व्यवहारात कांदा हे सर्वाधिक संवेदनशील पीक मानले जाते. याचे दर कधी गगणाला भिडलेले असतात, तर कधी तेच पीक उत्पादन खर्चही भागत नाही म्हणून रस्त्यावर फेकून द्यावे लागते.  यामागे केवळ उत्पादन आणि मागणी एवढेच सूत्र नसून आयात-निर्यातीतील विसंगत धोरणही यास जास्त जबाबदार आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inconsistent policy on onion import export hit price zws
First published on: 30-11-2021 at 02:04 IST