लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची निरीक्षणे त्या वेळची चळवळ बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जुळवून…
Page 405 of विशेष
जातिव्यवस्थेची घट्ट मुळे रुतलेल्या खेडय़ांची ‘एक गाव एक वस्ती’ अशी पुनर्रचना करण्याची चळवळ या देशात उभी राहू शकत असेल, तर…
सानेगुरुजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक मधुसूदन विष्णू तथा मामा कौंडिण्य यांचे नुकतेच निधन झाले. प्राचार्य म्हणून काम करताना…
‘मकरसंक्रांत आणि उत्तरायण’ या लेखात (‘लोकसत्ता’, १३ जानेवारी) हेमंत मोने यांनी खगोलवैज्ञानिक सत्य ज्योतिषशास्त्रीय परिभाषेत पेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे.…
‘बी. टी. बियाणे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी. एम. पिकांना सध्या असलेला विरोध शेतकऱ्यांचा नसून तो राजकीय आहे.. काही स्वयंसेवी संस्थाही…
गांधीविचारांचे ज्येष्ठ अनुयायी ठाकुरदास बंग यांचे निधन रविवारी, २७ जानेवारी रोजी झाले. ‘गांधीविचार’ हे ठाकुरदास बंग लिखित पुस्तक १९९१ मध्ये…
महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश. या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले किल्ले अन्यत्र कुठेही नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, संस्कृती, कला आणि…
भा.रि.प.चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा’ असे विधान केले, त्याचे पडसाद विविध स्तरांवर उमटले. मात्र…

शिवसेनाप्रमुख म्हणून सर्वज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. घटना-प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचक्षणता,…
दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील हिंसाचाराच्या मुद्दय़ाने सामाजिक वातावरण ढवळून निघाले. महिलांच्या सुरक्षिततेच्या हक्काची पायमल्ली होत असल्याने सामान्य नागरिकांचा असंतोष उफाळून…
‘पोलिसी खाक्या’चे अनेक अनुभव सामान्यजनांना येतच असतात पण खात्यातील माणसांना अनेकदा ती परंपरा वा पद्धत वाटते.. या परंपरा पोलिसांची कार्यक्षमता…
ठिकठिकाणची थंडी किती होती, अशा कुतूहलातून पाहिले जाणारे तापमानाचे आकडे कधी कधी चक्रावून टाकणारेही ठरू शकतात. बातम्यांमध्ये तर महाबळेश्वरचं तापमान…