
मराठवाडा बदलत गेला तसं बाईपणही बदलत गेलं. महिलांच्या क्षेत्रातील अनेक छोटे- मोठे बदल निसटून जातात नोंदवायचे. अशाच बदलाच्या निवडक नोंदी...

मराठवाडा बदलत गेला तसं बाईपणही बदलत गेलं. महिलांच्या क्षेत्रातील अनेक छोटे- मोठे बदल निसटून जातात नोंदवायचे. अशाच बदलाच्या निवडक नोंदी...

मराठवाड्याचे जनमानस घडवू पाहणाऱ्या सक्षम लोकशिक्षकांची कमतरता आज प्रकर्षाने जाणवते. मराठवाड्याची पुढील ५० वर्षे कशी असावीत. सामाजिक आर्थिक प्रश्नांना कसे…

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे गतवर्षी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात सहभागी झाले होते.

काळी जमीन, भरपूर पाणी आणि जोडीला साखर कारखानदारी यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बहुतेक शेतकरी ऊस पिकाकडे वळत असताना काही…

आले लागवडीसाठी गाळयुक्त जमीन उपयुक्त ठरते. आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.

रेशीम शेती हा शाश्वत रोजगार देणारा उद्याोग आहे. हे लक्षात घेऊन साप्ते गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

गेल्या काही वर्षांपासून उभ्या पिकाला शंखी गोगलगायींचा विळखा बसू लागला आहे. या शत्रूपासून पिकाचे कसे संरक्षण करायचे याबद्दल...

यंदा पाऊस वेळेवर पडणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पुरेशी तजवीज केली होती. वायदा केल्याप्रमाणे तो अगदी वेळेवर आला.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे हे पीक आरोग्यासाठीही लाभकारी आहे.…

ऋतूचक्राप्रमाणेच त्यावर अवलंबून शेतीचे चक्रही बेभरवशाचे झाले आहे. हवामान, पाणी, मजुरी, विपणन हे सर्वच घटक नियंत्रणाबाहेर गेल्याने हा व्यवसाय करणे…

पद्माश्री पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचा संग्रह केला आहे.

सांगली-जत राज्य मार्गालगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी-शेळी महामंडळाची स्थापना सन १९७८ मध्ये झाली.