सततची अतिवृष्टी, पुरामुळे महाराष्ट्राचे हक्काचे पीक असलेली ऊस शेतीदेखील धोक्यात आली आहे. या अशा बिघडलेल्या निसर्गचक्रात उसाला पर्याय म्हणून कोल्हापुरात शर्कराकंद लागवडीचा पर्याय पुढे आला आहे. याच प्रयोगाविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलैमध्ये महापुराने हाहाकार उडवला. यथावकाश पूर ओसरला. पाठोपाठ केंद्र, राज्य शासनाने मदतीच्या घोषणा केल्या. काही ठिकाणी मदत मिळाली; कोठे ही प्रक्रिया प्रगतिपथावर (शासकीय भाषेत!) सुरू आहे. खेरीज दर महिन्याला येणाऱ्या अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे; हा आणखी वेगळा विषय. महापुरातील शेतीचे नुकसान सतत होत असल्याने पर्यायी पिकांचा शोध हा शास्त्रज्ञांचा अभ्यास विषय झाला आहे. काहींनी प्रत्यक्ष यावर काम सुरू केले आहे. शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने याबाबत कृतिशील पावले टाकली आहेत. त्यामध्ये शर्कराकंद (शुगर बीट) लागवड हा उल्लेखनीय म्हणावा असा प्रयोग आकाराला आला आहे. संकटाच्या छायेत गोडवा आणणाऱ्या या उपक्रमाचा हा आढावा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweet potato farming in kolhapur sweet potatoes in kolhapur zws
First published on: 18-01-2022 at 02:02 IST