गौरी पाटील – response.lokprabha@expressindia.com
चातुर्मासात म्हणजेच श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांच्या काळात अतिशय धार्मिक वातावरण असते. या काळात भरपूर सण साजरे होतात तसेच व्रतवैकल्ये केली जातात. त्यातील काही निवडक व्रतवैकल्यांचा परिचय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चातुर्मासाला भारतीय समाजात फार महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांत म्हणजेच चातुर्मासात व्रतवैकल्ये, सणवार यांची रेलचेल असते. या सगळ्यामुळे निर्माण झालेले उत्सवी वातावरण समाजात चैतन्य निर्माण करणारे ठरते. तरीही अनेकांना सर्वसामान्यपणे चातुर्मासातील ठळक व्रतवैकल्यांची माहिती असते. या ठळक गोष्टींशिवायही धार्मिक महत्त्वाची अशी अनेक व्रतवैकल्ये या काळात असतात आणि ती ठिकठिकाणी नित्यनेमाने साजरी होतात. त्यांची तपशीलवार माहिती.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian tradition chaturmas
First published on: 31-08-2018 at 01:03 IST