जेवल्यानंतर अंघोळ का करू नये?

(Photo : Unsplash)

Aug 18, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेक आरोग्यतज्ञांनुसार, जेवल्यानंतर अंघोळ करणे टाळायला हवे.

(Photo : Unsplash)

जेवल्यानंतर अंघोळ केल्यास पचनावर पराभव पडू शकतो.

(Photo : Unsplash)

अंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते.

(Photo : Unsplash)

शरीराचे तापमान कमी झाल्यास रक्ताभिसरण आणि पोषक तत्त्व शोषून घेण्याची क्रिया मंदावते.

(Photo : Unsplash)

म्हणूनच आयुर्वेदात जेवल्यानंतर अंघोळ न करण्याचा सल्ला दिला जातो.

(Photo : Unsplash)

जेवल्यानंतर २ ते ३ तासांनी अंघोळ करण्यास हरकत नाही.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोल्ड-ड्रिंक्सच्या अतिसेवनाचे शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम

do not take shower-after-a-meal