शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते

अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

चेहऱ्यावरील तेज वाढते

जुनाट खोकला नाहीसा होतो

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

मूळव्याधीचा त्रास कमी होतो