(Photo: Freepik)

सकाळी तुळशीची पाने खाल्ल्यास काय होते?

Aug 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik))

रोगप्रतिकार शक्ती व डिटॉक्स

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

(Photo: Freepik)

 तणावमुक्ती

तुळशी तणाव कमी करून, मन शांत व लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करते.

(Photo: Freepik)

पचन सुधारणा

पचन एन्झाइम्स सक्रिय होऊन, पोटफुगीचा त्रास व आम्लता कमी होते.

(Photo: Freepik)

तोंडाचे आरोग्य

प्रतिजैविक गुणांमुळे दुर्गंधी कमी होते आणि श्वसनमार्ग स्वच्छ राहतो.

(Photo: Freepik)

हृदयाची काळजी

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

अँटी-एजिंग व त्वचा

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार राहते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

(Photo: Freepik)

मूत्रपिंडांचे संरक्षण

 विषारी घटक मूत्रमार्गे बाहेर टाकण्यास मदत मिळते आणि पचन सुधारते. एकंदरीत अशा प्रकारे मूत्रपिंडांचेही संरक्षण होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हळदीपासून मधापर्यंत; तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतील स्वयंपाकघरातील ‘हे’ ८ घटक