(Photo: Freepik)
Feb 09, 2026
(Photo: Freepik)
फळं कापल्यावर ती लगेच खराब होत नाहीत; मात्र ती जितक्या लवकर खाल्ली जातील, तितकं आरोग्यासाठी ते चांगलं ठरतं.
(Photo: Freepik)
कापलेली फळं जास्त वेळ ठेवली, तर त्यातून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
(Photo: Freepik)
कापलेली फळं दीर्घकाळ ठेवली गेल्यास त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ सुरू होते.
(Photo: Freepik)
म्हणूनच जेव्हा खायची वेळ असेल तेव्हाच फळं कापावीत, असं तज्ज्ञ सांगतात.
(Photo: Freepik)
फळं किंवा सलाड आधीच कापून किंवा जास्त वेळ उघड्यावर ठेवणं टाळावं.
(Photo: Freepik)
काही जण कापलेली फळं तासन् तास फ्रिजमध्ये ठेवतात; मात्र ही सवयही आरोग्यासाठी योग्य नाही.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मराठमोळी सुंदरी! भाग्यश्री मोटेचं लेटेस्ट साडी फोटोशूट चर्चेत