(Photo: Pexels)
Aug 14, 2025
(Photo: Pexels)
पाणी कमी प्यायल्याने ऊर्जा कमी होते आणि दिवसभर आळस जाणवतो.
(Photo: Pexels)
हायड्रेशन कमी झाल्याने त्वचा सैल होते, ओठ फुटतात.
(Photo: Pexels)
मेंदूला पुरेसा ओलावा न मिळाल्यास वारंवार डोके दुखते.
(Photo: Pexels)
मूत्र गडद असल्यास शरीर पाणी धरून ठेवतं, म्हणजेच पाणी कमी घेतलं जातं.
(Photo: Pexels)
लाळ कमी झाल्याने तोंडात कोरडेपणा आणि वास येऊ शकतो.
(Photo: Pexels)
इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्याने स्नायू ताणतात आणि वात येतो.
(Photo: Freepik)
पाणी कमी झाल्यास रक्तदाब कमी होतो आणि ठोके वेगाने वाढतात.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मधुमेह असलेल्या लोकांसाठी ‘हे’ सहा गोड पदार्थ