(Photo: Pexels)

हिवाळ्यात रोज नारळ पाणी प्यायल्याने काय होईल?

Nov 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

नारळ पाणी शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत करते

(Photo: Pexels)

थंडीमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते नारळाचे पाणी त्वचेला आतून हायड्रेट करते

(Photo: Pexels)

नारळ पाण्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात

(Photo: Pexels)

यातील नैसर्गिक साखर शरीराला झटपट ऊर्जा पुरवते

(Photo: Pexels)

नारळ पाणी शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत करते

(Photo: Pexels)

हिवाळ्यात होणारी बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी टाळता येते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रक्तातील साखर तपासून घेण्याची योग्य वेळ कोणती?