(Photo: Instagram)

IPL: आजवर केवळ 'या' भारतीय क्रिकेटपटूंनी जिंकली 'ऑरेंज कॅप'

Mar 22, 2024

Loksatta Live

आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली असून आजवर केवळ पाच भारतीय खेळाडूंनी 'ऑरेंज कॅप' मिळवली आहे.

(Photo: Instagram)

IPL ३ मध्ये सचिन तेंडुलकरने १५ सामन्यांमध्ये ६१८ धावा करत 'ऑरेंज कॅप' मिळवली.

(Photo: Instagram)

रॉबिन उथप्पाने १६ सामन्यांमध्ये ६६० धावा केल्याने त्याला IPL ७ मध्ये 'ऑरेंज कॅप' मिळाली.

(Photo: Instagram)

२०१६ साली विराट कोहलीने १६ सामन्यात ९७३ धावा करून IPL ९ मध्ये 'ऑरेंज कॅप' जिंकली.

(Photo: Instagram)

केएल राहुलने २०२० साली १४ सामन्यांमध्ये ६७० धावा करून 'ऑरेंज कॅप' मिळवली.

(Photo: Instagram)

१६ सामन्यांमध्ये ६३५ धावा करून ऋतुराज गायकवाड २०२१ साली 'ऑरेंज कॅप' चा मानकरी ठरला.

(Photo: Instagram)

२०२३ साली शुभमन गीलने १७ सामन्यांमध्ये ८९० धावा करत 'ऑरेंज कॅप' आपल्या नावावर केली.

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPLच्या आधी विराट कोहलीचा हटके लूक