(Photo: Unsplash)
Aug 20, 2025
(Photo: Unsplash)
रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून, ते दुसऱ्या दिवशी वापरल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
(Photo: Sakshee/Instagram)
तांबे धातू अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे त्याच्या वापरामुळे त्वचा कोमल व निरोगी राहते.
(Photo: Unsplash)
मातीच्या भांड्यात पाणी नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्याचा गुणधर्म आहे आणि त्यात शरीरासाठी आवश्यक अशी आरोग्यदायी काही खनिजेदेखील आढळतात.
(Photo: Unsplash)
मातीची भांडी पोषक घटक जतन करतात आणि जेवणाला नैसर्गिक चव देतात.
(Photo: Unsplash)
पितळ (तांबे व झिंकचे मिश्रण) शरीरातील ऊर्जा वाढवते आणि पचन सुधारते.
(Photo: Unsplash)
पितळ आणि तांब्याची भांडी योग्य कोटिंगसह वापरणे आवश्यक असते. त्याचा जास्त प्रमाणात वापर करणे टाळावे.
(Photo: Unsplash)
पारंपरिक भांडी आजच्या काळातही आरोग्यास हितकारक आहेत आणि आधुनिक शास्त्रही त्याला मान्यता देते
(Photo: Unsplash)
प्लास्टिकच्या भांड्यांऐवजी ही भांडी पर्यावरणासाठी हितकारक आहेत. तशीच ती दीर्घकाळ टिकतात.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘नवरी मिळे हिटलरला’फेम आलापिनी निसळचा खणाच्या ड्रेसमध्ये मॉर्डन लूक!