(Photo: Twitter)
Jun 16, 2025
(Photo: Twitter)
वरळीमधले हे ८८ मजल्यांचे व ३२० मीटर उंच 'पॅलेस रॉयल' टॉवर आहे. त्याचे बांधकाम अद्याप सुरू आहे, ते पूर्ण झाल्यावर भारतातील सर्वात उंच टॉवर बनणार आहे.
(Photo: Twitter)
३०१ मीटर उंच असलेली मिनर्व्हा ही मुंबईतील सर्वात नवीन उंच इमारत आहे. ७८ मजली असलेला हा ट्विन-टॉवर भारतातील सर्वात उंच पूर्ण झालेला गगनचुंबी टॉवर आहे, तो २०२३ मध्ये पूर्ण झाला आहे.
(Photo: Twitter)
अरण्य अरव हे भायखळा येथील २८२.२ मीटर उंच टॉवर असून त्यामध्ये ८३ मजले आहेत, याही दोन ट्विन इमारती आहेत आणि प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
(Photo: Twitter)
लोढा वर्ल्ड वनची उंची २८०.२ मीटर आहे आणि त्यात ७६ मजले आहेत. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच पूर्ण झालेली निवासी इमारत आहे. ती मुंबईतील वरळी येथे आहे.
(Photo: Twitter)
ही इमारत २७७.६ मीटर उंच आहे आणि त्यामध्ये ७३ मजले आहेत. ही इमारत मुंबईतील लोअर परळ येथे स्थित आहे आणि लोढा वर्ल्ड टॉवर्सचा एक भाग आहे.
(Photo: Twitter)
लोढा ट्रम्प टॉवरची उंची २६८ मीटर (८७९ फूट) आहे. ही ७५ पेक्षा जास्त मजल्यांची गगनचुंबी इमारत आहे. ही इमारतही मुंबईतील वरळी परिसरात आहे आणि लोढा ग्रुपने बांधली आहे.
(Photo: Twitter)
या टॉवरची उंची २६७ मीटर आहे. हे मुंबईतील एक निवासी गगनचुंबी टॉवर आहे. या प्रकल्पात एकूण तीन टॉवर आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ ५ महान राजांची मुघलांना होती भीती