

Mumbai News: २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व बोटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची दररोज तपासणी करणे खूप…
साहित्यिकांनी आपले लिखाण पुरस्कारासाठी नव्हेतर समाजाच्या हितासाठी करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
तलावाचे पर्यावरण राखण्यासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे एकाच वेळी ५५ कासवांचा मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला…
देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच असल्याने लोकशाही, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढे काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…
पालिकांमधील आपले सरकार सेवा केंद्रातून राज्य शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाइन सेवांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील व त्या…
आता पुन्हा मुळानगर पाणी योजनेवरील उपसा पंप नादुरुस्त झाल्यामुळे शहर व उपनगराचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार असल्याची माहिती महापालिकेने…
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका प्रशासन, पोलीस व महसूल विभाग यांची तातडीची बैठक शनिवारी महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात पार पडली.
शिक्षक समितीचे नेते यू. टी. जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या वेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन मंत्री गोरे यांना दिले.
यशवंत विचारांचे हे धन नवोदित साहित्यिकांना प्राप्त व्हावे असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य…
.भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत. अशा स्थितीत नैमित्तिक सुटीवर आलेल्या जवानांना कर्तव्यावर हजर…
श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल नेण्यास मनाई करण्याचा ठराव साईबाबा संस्थानाच्या तदर्थ समितीच्या बैठकीत घेण्यात आला…