यवतमाळ : लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून आलेल्या हिंगणघाटच्या एकाच कुटुंबातील चार तरुणांचा कळंब तालुक्यातील वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
किशोर राजू महाकाळे (२०) विजय महाकाळे (१९), विक्की महाकाळे (१८) आणि सचिन महाकाळे (२०) अशी त्या चौघांची नावे आहेत. किशोरला वाचविण्यासाठी गेलेल्या तिघांनी एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने नदीत उडय़ा घेतल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2013 रोजी प्रकाशित
यवतमाळमध्ये चार तरुणांचा नदीत बुडून मृत्यू
यवतमाळ : लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून आलेल्या हिंगणघाटच्या एकाच कुटुंबातील चार तरुणांचा कळंब तालुक्यातील वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. किशोर राजू महाकाळे (२०) विजय महाकाळे (१९), विक्की महाकाळे (१८) आणि सचिन महाकाळे (२०) अशी त्या चौघांची नावे आहेत. किशोरला वाचविण्यासाठी गेलेल्या तिघांनी एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने नदीत उडय़ा घेतल्या होत्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-02-2013 at 06:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four youth sink in river at yaotmal