scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण

Caste-based-census
१९३१ नंतर भारतात जातीनिहाय जनगणना का होऊ शकली नाही?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ ते २०११ दरम्यान ज्या ज्या वेळी जनगणना झाल्या, त्या त्या वेळी अनुसूचित जाती आणि जमातीची आकडेवारी जाहीर करण्यात…

PM Modi on Cast Census
भाजपा जातीनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी टाळाटाळ का करत आहे?

बिहार सरकारने सोमवारी जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल मांडला. बिहारमध्ये झालेल्या सर्वेक्षणाला राज्यातील भाजपा संघटनेने पाठिंबा दिलेला असताना केंद्रीय भाजपा नेतृत्वाने मात्र…

auction onion
लिलाव बंदचा कांद्याच्या दरांवर काय परिणाम? व्यापाऱ्यांच्या माघारीनंतर चित्र कसे बदलणार?

निर्यातशुल्क रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी गेल्या १३ दिवसांपासून संपावर गेलेल्या नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि,२ ऑक्टोबर) संप मागे घेतला.

Avinash Sable
विश्लेषण : आशियाई क्रीडा स्पर्धेतील अविनाश साबळेच्या ऐतिहासिक सुवर्णयशाचे महत्त्व काय?

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका धावपटूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला घडवले.

Madhya Pradesh assembly election
विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपचे ज्येष्ठ नेते रिंगणात; शिवराजसिंह चौहान अस्वस्थ?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपकडून निवडणुकीची सारी सूत्रे केंद्रीय नेत्यांच्या हाती आली आहेत. आतापर्यंत जाहीर उमेदवारांमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह…

rain india
विश्लेषण : बंगालच्या उपसागराने एल-निनोपासून देशाला तारले? देशभर सरासरीइतक्या मोसमी पावसाचे कारण काय?

यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात देशात किती आणि कसा पाऊस पडला, एल-निनो, हिंद महासागरीय द्वि-ध्रुवितेचा काय परिणाम झाला? जाणून घ्या.

gandhi-charkha-spinning-wheel-khadi
ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला?

भारतात खादी फक्त वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी आणि भारताला स्वत:च्या…

global warming
विश्लेषण : जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील पीक पद्धती बदलणार? प्रीमियम स्टोरी

जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून जगभरातील शेती व्यवसायासमोर गंभीर संकटे उभी ठाकली आहेत.

Maharera
विश्लेषण : महारेराचा विकासकांवर वचक आहे का? आतापर्यंतच्या कारवायांनी नेमके काय साधले? प्रीमियम स्टोरी

बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्थावर संपदा कायदा (रेरा) आणला. राज्यात त्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक…

Evergrande
विश्लेषण : चीनचे दोलायमान गृहनिर्माण क्षेत्र जगाला आर्थिक अडचणीत आणणार का? ‘एव्हरग्रांद’ प्रकरण काय आहे?

चीनमधील आघाडीची गृहनिर्माण कंपनी एव्हरग्रांदसह या क्षेत्रातील इतर कंपन्या अडचणीत आल्या आहेत. शिवाय कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून त्यातील…

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×