
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ ते २०११ दरम्यान ज्या ज्या वेळी जनगणना झाल्या, त्या त्या वेळी अनुसूचित जाती आणि जमातीची आकडेवारी जाहीर करण्यात…
बिहार सरकारने सोमवारी जातीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल मांडला. बिहारमध्ये झालेल्या सर्वेक्षणाला राज्यातील भाजपा संघटनेने पाठिंबा दिलेला असताना केंद्रीय भाजपा नेतृत्वाने मात्र…
निर्यातशुल्क रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी गेल्या १३ दिवसांपासून संपावर गेलेल्या नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि,२ ऑक्टोबर) संप मागे घेतला.
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका धावपटूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला घडवले.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपकडून निवडणुकीची सारी सूत्रे केंद्रीय नेत्यांच्या हाती आली आहेत. आतापर्यंत जाहीर उमेदवारांमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांसह…
यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात देशात किती आणि कसा पाऊस पडला, एल-निनो, हिंद महासागरीय द्वि-ध्रुवितेचा काय परिणाम झाला? जाणून घ्या.
करोना महासाथीमुळे घडलेल्या उलथापालथीतून जग अद्याप सावरलेले नाही. करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार येत आहेत.
भारतात खादी फक्त वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी आणि भारताला स्वत:च्या…
जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून जगभरातील शेती व्यवसायासमोर गंभीर संकटे उभी ठाकली आहेत.
बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्थावर संपदा कायदा (रेरा) आणला. राज्यात त्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक…
चीनमधील आघाडीची गृहनिर्माण कंपनी एव्हरग्रांदसह या क्षेत्रातील इतर कंपन्या अडचणीत आल्या आहेत. शिवाय कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून त्यातील…
महिला व दुर्बल घटकांचे सबलीकरण तसेच पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण यावर योजनेत भर देण्यात आला आहे.