
ब्रिजभूषण सिंह म्हणतात, “राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही!”
राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस…
रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली होती, त्यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय
१९९३ साली देशाला हादरवून सोडणारी साखळी बॉम्बस्फोटाची घटना मुंबईत घडली होती.
“सरकारकडूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्य जनतेचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे.”
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक विभागानं दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून पोलिसांनी ३४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “८१ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची…!”
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “माझ्या पद्धतीने मोदींच्या भाषेत सांगायचं तर आता भारताची…!”
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका मुलाखतीमधील वक्तव्याचा संदर्भ देत मनसेला शिवसेनेवर हल्लाबोल
रोहीत पवार म्हणतात, “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी…!”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर असे म्हटले होते
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.