



छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम नुकतेच झाले होते पूर्ण.

कोकणात सुरुवातीला भात रोपे वाया गेल्याने दुबार पेरणीचे संकट; जुलैअखेर भात लागवडीला गती मिळण्याचा कृषी विभागाचा अंदाज.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे. ई-केवायसी…

राज्यातील मागासवर्गीय आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या सरकारी व अनुदानित वसतिगृहांची अत्यंत दरावस्था झाल्याचे 'कॅग'च्या (CAG) पाहणीत समोर आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर ओसरल्याने दौंड येथून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग आता अवघा ६ हजार ५००…

राज्यच्या काही भागात मागील आठवड्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन काही भागात जुलैच्या सरासरी पावसाहून अधिक पाऊस नोंदला गेला. मात्र, राज्यातील…

रकरी संप्रदाया प्रमाणे शहरात नगर प्रदक्षिणा करून गोल रिंगण सायकल स्वारांनी केले. जवळपास चार हजार सायकलस्वार यात सामील झाल्याचे पंढरपूर…

दरवर्षी राज्यात रेल्वे फाटकावर २१ हजार नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात, पण प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार

पोलीस आणि वन विभागाचा बंदोबस्त असतानाही पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात घुसल्याने प्रशासकीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूमुळे हजारो नागरिक आजारी पडतात. मात्र आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.