
इंडिया आघाडीत सध्या एकूण २८ पक्ष आहेत. मात्र अद्याप या आघाडीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे…
सुखपालसिंग खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे नेते आप पक्षाविरोधात आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका…
पहिल्या लोकसभेच्या ४९९ जागांपैकी २२ जागा महिलांनी जिंकल्या होत्या. ही संख्या कमी असली तरी, त्यांचे कर्तृत्त्व मात्र अफाट होते.
गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी करण्यावरून काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा घडून येते. मात्र, एकमत होत नसल्याने अखेर…
निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांमधील अस्वस्थताही टोकाला पोहचू शकते. हे लक्षात घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यत जाऊ असा दावा करत या यात्रेची आखणी…
आमदारच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत ‘आप’ला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे.
मिझोराममधील मिझो आदिवासी जमातीचे म्यानमारमधील चीन जमातीशी वांशिक संबंध आहेत. त्यामुळे एमएनएफ सरकारने बायोमेट्रिक डेटा गोळा करण्यास नकार दिला आहे.…
यूपीए-२ सरकारच्या काळात कायदे मंत्री असणारे वीरप्पा मोईली म्हणाले की, २०१० च्या महिला आरक्षणाच्या विधेयकातही ओबीसी आरक्षण अंतर्भूत करायचे होते,…
बिधुरी यांनी केलेले विधान लोकसभा कामकाजाच्या नोंदीतून हटवण्यात आले आहे. लोकसभेत भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबाबत चर्चा सुरू होती. यावेळी बिधुरी बोलत…
भाजपा राजस्थानची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करताच लढवणार आहे.
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णाद्रमुक पक्ष अचानक युती तोडेल, अशी अपेक्षा भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला नव्हती. आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी…