
लोकांनी देशासाठी सरकार निवडणे इतकेच पुरेसे नाही; लोकशाहीचे इतर स्तंभांचे उद्ध्वस्त होण्यापासून रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मोईत्रा यांच्याविरोधात आरोप झाल्यानंतर खरंतर पहिल्यांदाच त्यांचा पक्ष त्यांची पाठराखण करत असल्याचे पहायला मिळालं.
पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकांसाठी २४ जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा एकूण ११४ जागांची तरतूद सुधारणा विधेयकात आहे.
आपल्या परंपरेशी नाळ जोडण्यात गैर काहीच नाही. आक्षेप धन्वंतरीच्या चित्राला नाही तर त्याच्या शेल्याआडून रुजू पाहणाऱ्या अवैज्ञानिक विचारसरणीला आहे.
मुळात जे नियम नाहीत ते मोडल्याचा आरोप, बाकीचे आरोपही मोघम ठरणारे कारण त्यांच्या पुष्ट्यर्थ काहीही नाही. कसून चौकशी न करताच…
भ्रष्टाचाराच्या विषवल्लीपुढे आपण हतबल आहोत असे जनतेला वाटत राहाते, पण भ्रष्टाचाऱ्यांना सहज सत्तासहभाग मिळत असताना आणि तपास यंत्रणाही कितपत स्वच्छ…
सरत्या वर्षांचा शब्द म्हणून ‘ऑक्सफर्ड’ने निवडलेल्या ‘रिझ’ या शब्दाच्या अर्थाबद्दल पुढे मतभेदही झाले; पण भाषेच्या प्रवाहीपणाची, जिवंतपणाची खूणच यातून पटली..
मँचेस्टरचे फुटबॉलपटू आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू बनले. पण दोन महत्त्वाच्या घटनांनी मँचेस्टर युनायटेडची विजयमालिका आणि दरारा कमी झाला.
केवळ राजकीय उद्देश समोर ठेवून ठरावीक मतदारसंघांमध्ये निधीचे वाटप करण्याचे समर्थनच होऊ शकत नाही.
मुलांसाठी आणि मुलांसह जगण्याच्या कैलास सत्यार्थी यांच्या प्रवासाची दाहक कथा सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..
नव्वदीच्या दशकात ‘किंडल’ आणि ‘ईबुक’ची कल्पनाही नव्हती. गेल्या दशकभरात त्यामुळे बदललेल्या वाचन व्यवहारातील उलाढाल कल्पनातीत आहे.
‘इन्फोसिस’ स्थापण्यासाठी नारायण मूर्तीनी नोकरी सोडल्यावर सुधा यांनी नोकरी सांभाळून मुलांना वाढवलं..