



सुमित सरकार यांची भूमिका सर्वांना मान्य होती असे नाही. पण वाद घालण्याजोगे मुद्दे स्पष्ट शब्दांत मांडणे हेच त्यांचे बलस्थान होते.

राजकीय विचारधारा उजवी असो वा डावी- स्वत:चेच म्हणणे दामटणार्या दोन्हीकडील नेत्यांना, स्वत:ला हवे तेच प्रश्न विचारणार्या मुलाखती फार प्रिय.

पश्चिम घाटातील ५६,८२५ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून निश्चित करण्याच्या केंद्राच्या नव्या मसुद्यामुळे विकास आणि पर्यावरण यांच्यातील जुना वाद…

राज्य स्थापनेचे दोन छुपे प्रयत्न असे फसले, तरीही शहाजीराजाने आपल्या हेतूशी फारकत घेतली नाही, उलट पुन्हा दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ दहा…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा सुचवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असल्याची घोषणा केली. छान. कोणीही शहाणा…

लोहारकाम करणार्या घरात जन्मलेले चंद्रशेखर शिल्पी हे लाकडावरल्या कोरीव कामासाठी तसेच दगडी मूर्तींसाठी प्रख्यात होते आणि अलीकडेच त्यांना राष्ट्रीय कारागीर…

ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी होमिओपॅथी पदवीधरांना ‘सीसीएमपी’च्या माध्यमातून आधुनिक औषधोपचाराची परवानगी देण्याचा निर्णय हा केवळ मनुष्यबळाचा नाही, तर…

‘‘नेट’चाही नीट नन्ना’ हा अग्रलेख (१८ ऑगस्ट) वाचला. खरे तर ‘नीट’च्या अभूतपूर्व गोंधळानंतर परीक्षा प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी काहीतरी ‘नीट’…

… मग पक्ष फोडणे आणि आमदार फोडणे यात फरकच उरणार नाही. तेव्हा प्रश्न केवळ एका पक्षाचा राहणार नाही, तो पक्षीय…

एका बाजूला एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास व आत्मकेंद्रित दृष्टिकोन व दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाने उभे केलेले आव्हान या पार्श्वभूमीवर उद्याचे शिक्षण…

परीक्षार्थींची संख्या किती मोठी, यावर प्रवेश परीक्षा अथवा भरती परीक्षांतील घोळ अवलंबून नसतात. प्रश्न नेकीचा असतो...