
कृषिविकासासाठी पाणी, खते, तंत्रज्ञान अशा सर्व प्रश्नांवर मात करता येणे शक्य आहे. अनेक गावांनी ती करून दाखविली आहे. विकासाचे प्रारूप…
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व समाजांचे सर्वेक्षण झाले पाहिजे, अशी आयोगाच्या सदस्यांची भूमिका होती.
राज्यातलं पक्ष फोडाफोडीचं वातावरण विकास प्रक्रियेत अडसर आणणारं आहे का, हे प्रश्न धोरणविषयक अभ्यास करणाऱ्या संपर्क संस्थेने आमदारांना विचारले.
मध्यमवर्गीयांच्या राग-लोभाची त्यास काहीही फिकीर नसते. आता त्याच मध्यमवर्गास पुन्हा एकदा अशा नैतिकवादी संतापाची संधी मिळणार असे दिसते.
खऱ्या अर्थाने बचत करण्यासाठी पाणीवाटपाचे आणि वापराचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेचे अस्तित्व ही पूर्वअट आहे
आपणच देशभर रूढ केलेला ‘पन्नाप्रमुख’ हा शब्द या दलात राहिला तरी हरकत नाही असे त्यांनी म्हणताच तणाव निवळला.
‘भारतीय सिनेमातून चांगल्या कलाकृती समाजासमोर आल्यास सिनेमासृष्टी राष्ट्राचे प्रचारकेंद्र होऊ शकेल,’’ असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले होते.
आपला समाज जसा जसा पुढे जात आहे, तशी महिलांवरील, बालकांवरील अत्याचारांत वाढ होत आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे.
महासत्तांचाही ऱ्हास होतच असतो, हा इतिहास आजच्या परिस्थितीच्या संदर्भात पाहिल्यावर काय दिसते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांच्या उद्धाराचा पाया घालून दिला, मात्र आपले जीवितकार्य पूर्णत्वास नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी…
उत्तर प्रदेश या राज्यात महिलांवरील सर्वाधिक गुन्हे नोंदले जातात आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे