
तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन, दिल्लीचे केजरीवाल, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे किंवा बिहारचे नितीशकुमार या सर्वांशी संवाद असणारे राष्ट्रीय व्यक्तिमत्व, ही शरद…
सार्वजनिक खर्चासाठी कर्जउभारणीची मर्यादा वाढवण्याच्या मुद्दय़ावर अमेरिकेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांदरम्यान तूर्तास मतैक्य झाले असले, तरी तोडग्याचा हा क्षण साजरे…
लोकशाहीच्या प्रतीकासमोर साष्टांग दंडवत घालून नंतर त्याच लोकशाहीस पायाखाली तुडवणाऱ्या जगातील नामांकित नेत्यांत तुर्कीचे अध्यक्ष रिसिप तयिप एर्दोगान हे अग्रस्थानी.
महाराष्ट्र सरकारने ‘सुधारित गोवर्धन गोवंश सेवा योजने’चा भाग म्हणून प्रत्येक तालुक्यातील एक गोशाळा निवडून त्यासाठी २५ लाख रुपये अनुदान म्हणून…
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘आत्मनिर्भर भारताची पहाट’ (लोकसत्ता- २९ मे) उगवल्याचा साक्षात्कार किंवा ‘नवा भारत.. नवे लक्ष्य..
शेतीसाठी वीजपुरवठा हा कित्येक वर्षांपासून एक गंभीर प्रश्न होता. शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा आणि रात्री असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो.
कांकेर जिल्ह्यतील पाखांजूरजवळच्या पर्लकोटा धरणातील पाणी सोडले म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने माझ्यावर टीका केली जात आहे
१९४८ मधील एका व्याख्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : भारताच्या बहुतांश रोगांचे मूळ प्रामुख्याने त्याचे अज्ञान आहे.
राजकारण आणि तदनुषंगाने येणारे समाजकारण यामध्ये कोणते सांस्कृतिक घटक सध्या महत्त्वाचे ठरत आहेत आणि ते तसे ठरणे संयुक्तिक आणि श्रेयस्कर…
देशात यंदा विक्रमी म्हणजे ३३०.५ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाल्याचा कृषी खात्याचा अंदाज, ‘पाऊस बरा होता’ एवढेच सांगणारा ठरतो.. हे…
केंद्रामध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार २६ मे २०१४ रोजी स्थापन झाले होते. त्या वेळी ते खरोखरच ‘एनडीए’ सरकार…
कीटो आहार हे कडकडीत पथ्य आहे आणि त्याला माफक व्यायामाची जोड हवी; एवढं मात्र नक्की सिद्ध होऊ शकलं..
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.