
अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे नेतृत्व, उपलब्ध सामग्री आणि निर्धाराच्या जोरावर रशियन हल्ले थोपवून धरणे शक्य झाले.
प्रत्येकालाच कधी ना कधी उदास वाटतं, पण औदासीन्य काही महिन्यांतच ओसरतं. त्याहून अधिक रेंगाळलं, तर त्यावर पुरेसे उपचार घ्यावे लागतात..
भारतीय संदर्भात पालकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, हे लक्षात घेऊन त्यांनी या विषयाची केलेली मांडणी अगदी निराळी होती.
धर्मवान लोकच तसे म्हणत असतील तर त्यांच्यासारखे देशद्रोही व धर्मघातकी विरळेच म्हणावयाचे! उद्योगाशिवाय धर्मवंतांचे जगणे भूमीला भार होणारेच होय.
दर अधिवेशनात लोकांच्या वाटयाला फक्त निराशा येते. विधिमंडळ आपले दु:ख, अन्याय, गरिबी दूर करेल असा विश्वास राहिला नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत विपरीत परिस्थिती ओढवलेली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सामील होणे ही लोकशाहीची फक्त क्रूर थट्टाच नाही तर घोर…
लोकांनी देशासाठी सरकार निवडणे इतकेच पुरेसे नाही; लोकशाहीचे इतर स्तंभांचे उद्ध्वस्त होण्यापासून रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मोईत्रा यांच्याविरोधात आरोप झाल्यानंतर खरंतर पहिल्यांदाच त्यांचा पक्ष त्यांची पाठराखण करत असल्याचे पहायला मिळालं.
पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकांसाठी २४ जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा एकूण ११४ जागांची तरतूद सुधारणा विधेयकात आहे.
आपल्या परंपरेशी नाळ जोडण्यात गैर काहीच नाही. आक्षेप धन्वंतरीच्या चित्राला नाही तर त्याच्या शेल्याआडून रुजू पाहणाऱ्या अवैज्ञानिक विचारसरणीला आहे.
मुळात जे नियम नाहीत ते मोडल्याचा आरोप, बाकीचे आरोपही मोघम ठरणारे कारण त्यांच्या पुष्ट्यर्थ काहीही नाही. कसून चौकशी न करताच…
भ्रष्टाचाराच्या विषवल्लीपुढे आपण हतबल आहोत असे जनतेला वाटत राहाते, पण भ्रष्टाचाऱ्यांना सहज सत्तासहभाग मिळत असताना आणि तपास यंत्रणाही कितपत स्वच्छ…