
नदीपात्रातील बेकायदा वाळूधंद्याने जिथे वाळूमाफिया उभे राहिले, अशी गावे आता सरकारी वैध वाळूउपशाला विरोध करत आहेत..
पाटण्यामध्ये १२ जूनला विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावण्यात आली असली तरी, काँग्रेसकडून कोण-कोण जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. राहुल गांधी…
उद्या, ५ जून रोजी जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या घोषणेच्या पन्नासाव्या वर्षांला सुरुवात होत आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि नेत्यांनी इथे लोकशाही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देशोदेशीच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून राज्यघटना तयार करण्यात आली.
अमेरिकी कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्याच तेथील सरकारकडून ‘परवाना राज’ची अपेक्षा या क्षेत्रासाठी करताहेत…
शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या हमीभावाच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, हक्काचा हमीभाव नाकारून त्यांनी सरकारी भिकेवर जगावे अशी परिस्थिती निर्माण करायची…
अहमदनगर शहराचे नामकरण आता ‘अहल्यादेवी नगर’ होणार असल्याचे वृत्त (१ जून) वाचले. मलिक नाईब निजाम-उल मुल्क हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण.
‘महाराष्ट्र मूव्हिंग फॉरवर्ड’ असे शब्द या पुस्तकाच्या नावातच दिसल्यामुळे अनेकांचं पुस्तकाकडे दुर्लक्ष होण्याचा संभव लक्षात घेऊन मुद्दाम ही बुकबातमी! हे…
‘भूगोल ही नियती आहे’ (जिऑग्राफी इज डेस्टिनी) हा वाक्प्रचार भू-राजनीतीच्या मूलभूत तत्त्वांमध्ये गणला जातो.
नॅरेटिव्ह्ज ऑफ चेंज’ या पुस्तकाचे लेखक आशीष कुंद्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या तुकडीतून ‘अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ९३.८३ टक्के विद्यार्थ्यांचे अभिनंदन करायला हवे.
आपल्याला कळू लागलेल्या वयात पाहिलेल्या प्रतिमा मनात कायम घर करून असतात. त्यातली एक आहे टेनिसपटू बियाँ बोर्ग याची.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.