
कर्जामुळे ज्याला आपले जीवन संपवावे लागले त्याच्या पत्नीला त्याच्या मृत्यूनंतरच्या श्राद्धाचे जेवणही कर्ज काढूनच द्यावे लागण्याची वेळ येते, पुढे प्रत्येक…
उत्सवाचे दिवसेंदिवस होत असलेले विद्रूपीकरण संवेदनशील आणि विचारी माणसाला व्यथित करणारे आहे.
राज्याच्या उपराजधानीत ‘दिसणाऱ्या विकासा’चा एवढा गाजावाजा सुरू होता की त्यात धोक्याच्या घंटा कानी पडल्याच नाहीत.
जनगणना व मतदारसंघ फेररचनेनंतरच काही मतदारसंघ नव्याने आरक्षित करण्याचे बंधन घटनेनेच घातलेले आहे.
प्रिय सुधीरभाऊ, तुमच्या वाघनखांसाठीच्या लंडनवारीने राज्यातील अस्मितावादी लोकांप्रमाणे आम्हालाही तेवढाच आनंद झाला आहे.
‘चमत्कार तेथे नमस्कार, तेणे जादूगिरीस चढे पूर।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत चमत्काराबाबत परखड भाष्य केले.
रस्ते, रेल्वे यांची इतकी दुर्दशा अन्य प्रांतात खपून गेली असती? आपल्या प्रगतीच्या मार्गावर इतके खाचखळगे का याचा विचार कोकणवासीयांस स्वत:लाच…
मालदीवसारख्या चिमुकल्या द्वीपराष्ट्रातील निवडणूक निकालाचे वर्णन ‘भारतधार्जिण्या’ आणि ‘चीनधार्जिण्या’ अशा शब्दांमध्ये(च) करणे हे त्या देशातील नागरिकांच्या आणि त्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या…
गांधीजींचे मोठेपण समाजमाध्यमांतून ‘फॉरवर्ड’ केल्या जाणाऱ्या गांधीविरोधी संदेशांमुळे तर कमी होणार नाहीच, पण त्यांच्या राजकीय नैतिकतावादाला, त्यांनी जपलेल्या मूल्यांना आजही…
या निवासी शाळांतील प्रवेश ८० टक्के ग्रामीण विद्यार्थ्यासाठी राखीव असतात, इथे व्यवसायाधारित आणि मूल्याधारित शिक्षण दिले जाते.
थोरामोठय़ांच्या नावाखाली कसाबाची करणी करावयालाही आजवर लोक कचरले नाहीत व आजही तसेच घडण्याचा रंग दिसत आहे.
या कंपनीत तब्बल साडेपाच दशके कारकीर्द राहिलेले तिचे माजी अध्यक्ष दाणी यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी या जगाचा गुरुवारी निरोप…