
लखनौच्या संभाव्य विज्ञान परिषदेत नद्यांच्या पाण्याची आंतरिक स्वच्छता, आण्विक होरपळीवर गोमय लेप अशा वैश्विक विषयांवर मार्गदर्शन होईल अशी अनेकांस आशा…
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे शिक्षणाचे दरवाजे बंद होतात. ते खुले करून गरजूंना आपापल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्याचे सामर्थ्य मिळवून देण्याचा…
महाराज म्हणतात, ‘‘जेव्हा पक्षापक्षांच्या भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने नेतात, तेव्हा एकाच्या रूढीसाठी होत असलेला अखिल समाजाचा नाश माझ्यासारख्या अल्पशिक्षित…
‘ताशेऱ्यांची (तकलादू) तडतड!’ हा अग्रलेख (२७ सप्टेंबर) वाचला. सध्या देशात सरकार आणि न्यायालय या दोघांनाच महत्त्व उरले आहे. संसदेत ना…
न्यायालयीन पावित्र्याचा अवमान होत असल्याबद्दलच तर भारतीयांना काळजी असायला हवी आणि तशी काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे हे त्यांनी योग्यरीत्या वारंवार…
भक्ती म्हणजे नेमके काय? गणेशोत्सव साजरा करण्यामागे आपला स्वत:चा हेतू काय? भक्ती आणि मनोरंजनात आपली गल्लत तर होत नाही ना?…
युवांद्वारे वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांविषयी मुक्तचिंतन
भाजपला गेल्या नऊ वर्षांत व्यापक जनाधार मिळाला असला तरी दक्षिण भारतात कर्नाटकवगळता पाळेमुळे रोवता आलेली नाहीत. पाचच महिन्यांपूर्वी कर्नाटकची सत्ताही…
कुटुंबाचे प्रेम, घर यापासून दुरावलेल्या तृतीयपंथींना समाजाने अजूनही स्वीकारलेले नाही. उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या या समाजघटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईच्या मालाडमधील…
सर्वोच्च न्यायालय जिची अपेक्षा करते ती सदसद्विवेकबुद्धी राज्य सरकारकडे शाबूत असती तर शिक्षिकेने करवलेल्या मारहाणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागली…
पुण्याच्या ‘एफटीआयआय’मधून अडूर गोपालकृष्णन यांच्यानंतर तीन वर्षांनी के. जी. जॉर्ज पदविकाधारक झाले. पण त्या वेळी अनेकांनी निवडलेल्या ‘आर्ट फिल्म’च्या मार्गापासून…
पूर्वीचे ऋषी ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद देत असत. सध्या थोर व तत्त्वज्ञ लोक संतती नियमनावर जोर देतात, मात्र निसर्गाशी…