
महासत्तांचाही ऱ्हास होतच असतो, हा इतिहास आजच्या परिस्थितीच्या संदर्भात पाहिल्यावर काय दिसते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांच्या उद्धाराचा पाया घालून दिला, मात्र आपले जीवितकार्य पूर्णत्वास नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी…
उत्तर प्रदेश या राज्यात महिलांवरील सर्वाधिक गुन्हे नोंदले जातात आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे
भाजपने विजय मिळवलेल्या तीनपैकी किमान दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असं म्हटलं जात होतं.
आजवर या प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असली, तरीही यंत्रणांमधील कच्चे दुवे मात्र सत्ताधाऱ्यांच्या मदतीशिवाय निखळणे शक्य नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, ‘‘आजपर्यंत चळवळ झाली नाही याचे कारण तुमच्यात कोणी शिकलेले लोकच नव्हते.
राज्य आणि केंद्र सरकारने आयोजित केलेल्या लोककला उत्सवांचीही निमंत्रणे त्यांना येऊ लागली होती.
लेखात चीनच्या घुसखोरीबद्दलही लेखक सांगतात, पण पंतप्रधानांनीच जाहीरपणे कोणतीही घुसखोरी झाली नाही, असे स्पष्ट केले होते.
केदारनाथची गुहा असो, स्वतःच्याच घरात घेतलेली आईची भेट असो वा कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरचं छायाचित्र असो… नरेंद्र मोदी यांचं स्वतःच्या प्रतिमेवरचं…
जून महिन्यात तर मोदी यांचा बहुचर्चित अमेरिका दौराही पार पडला. या भेटींदरम्यान पन्नू कटाचा उल्लेख झाला नसावा.
‘‘स्वत:ला सोयीच्या, समाधान देणाऱ्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष करा’’ असा सल्ला व्यवस्थापनशास्त्र देते. काँग्रेससाठी सध्या त्याचे स्मरण करून देण्याची गरज आहे.
महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले