
लोकशाही व्यवस्थेत मतदारांचा कौल सर्वात महत्त्वाचा मानला जातो, मात्र अलीकडच्या काळात ‘बिनविरोध निवडणुका’ करण्याचा वाढता आटापिटा चिंतेचा विषय बनला आहे.

हवामान बदल, शहरीकरण आणि जागतिक प्रवासामुळे मानवाचा विविध विषाणूंशी संपर्क वाढत आहे, ज्यामुळे जुने विषाणू उत्परिवर्तित होऊन पसरत आहेत.

माधुरी दीक्षित सध्या ‘मां बहन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तिने रेखा ही प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटात महिलांना समाजातील टीकेला सामोरं जावं लागतं हे दाखवलं आहे. माधुरीने न्यूज १८शी संवाद साधताना सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीला तिलाही अशा टीकेचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियामुळे टीका वाढली आहे, पण स्वतःवर प्रेम करणं आणि विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे, असं ती म्हणाली.
