
लोकशाही व्यवस्थेत मतदारांचा कौल सर्वात महत्त्वाचा मानला जातो, मात्र अलीकडच्या काळात ‘बिनविरोध निवडणुका’ करण्याचा वाढता आटापिटा चिंतेचा विषय बनला आहे.

Broken Heart Syndrome Death Symptoms : अतिदुःखामुळे खरंच माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? या वैद्यकीय प्रश्नाचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ ९ जून २०२५ रोजी दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अपघाताच्या चौकशीत रेल्वे रुळांवरील पाणी आणि देखभाल दुरुस्तीच्या त्रुटींचा उल्लेख आहे. अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयीन प्रक्रियेत ते सध्या आहेत.
