
लोकशाही व्यवस्थेत मतदारांचा कौल सर्वात महत्त्वाचा मानला जातो, मात्र अलीकडच्या काळात ‘बिनविरोध निवडणुका’ करण्याचा वाढता आटापिटा चिंतेचा विषय बनला आहे.

Indian Seafarers Death in US Millitary Attack: अमेरिकन लष्कराने ओमान किनारपट्टीजवळ एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला…

तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी आणि पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर खासदार कल्याण बॅनर्जींनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कठोर टीका केली आहे. अभिषेक बॅनर्जी अहंकारी असून, ज्येष्ठांचा अनादर करतात आणि पक्षाच्या अधोगतीसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. कल्याण बॅनर्जींनी ममता बॅनर्जी यांना अभिषेक आणि त्यांच्यात निवड करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
