
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे. पैठणच्या एका शेतकऱ्याला सव्वा टन कांदा विकून खिशातून पैसे द्यावे लागल्याची धक्कादायक…

कांद्याच्या घसरत्या बाजारभावामुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय संस्थांमा़र्फत १,२३५ रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय…

मानवाने विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि संस्कृतीच्या माध्यमातून स्वतःला पृथ्वीवरील सर्वोच्च प्राणी मानले आहे. परंतु निसर्गाला श्रेष्ठत्वाच्या कल्पना मान्य नसतात. निसर्गाच्या नियमांमध्ये टिकून राहणारा तोच महान असतो, जो बदलत्या परिस्थितीत स्वतःला बदलू शकतो. या कसोटीवर झुरळ हा जीव एक विलक्षण उदाहरण ठरतो. पृथ्वीवर १८ कोटी वर्षे महाकाय डायनासोर राज्य करत होते, आज त्यांचे अस्तित्व नाही.
