अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर पाच मिनिटांत अपघात झाला, ज्यात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. भूमी चौहान या तरुणीचा फ्लाईट १० मिनिटं उशीर झाल्यामुळे वाचला. विमानात २४२ प्रवासी, २ वैमानिक आणि १० केबिन क्रू मेंबर्स होते. कॅप्टन सुमीर सभरवाल हे वैमानिक होते. भूमी चौहान यांनी या घटनेबद्दल टाइम्स नाऊला सांगितलं की, गणपती बाप्पानेच त्यांना वाचवलं.