स्वातंत्र्यानंतर काही थोर लोकांचे, भारतीय संस्कृतीचे व मूल्यांचे योगदान मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र आता देश भूतकाळातील चुका सुधारत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसला कोपरखळी हाणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या होलोग्राम पुतळय़ाचे अनावरण मोदी यांनी इंडिया गेट येथे केले. २०४७ साली स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षांपूर्वी ‘नव्या भारताच्या’ निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यापासून जगातील कुठलीही शक्ती भारताला रोखू शकत नाही, असे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi prime minister narendra modi congress netaji subhash chandra bose unveiling of the statue akp
First published on: 24-01-2022 at 00:08 IST