
न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ एकसमान आहेत.यापैकी कोणीही श्रेष्ठ नसून देशाची राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे आणि तिच्यानुसार या तिन्ही स्तंभांनी एकत्रितपणे…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ एकसमान आहेत.यापैकी कोणीही श्रेष्ठ नसून देशाची राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे आणि तिच्यानुसार या तिन्ही स्तंभांनी एकत्रितपणे…
मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये संशयित करोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यू करोनामुळे झाले नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून…
२०१४ साली मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना महत्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागपूरचे खासदार आणि…
लाडकी बहिण योजना ही कधीही बंद होणार नाही. ती सुरूच राहणार आहे. कारण आमचे सरकार प्रिटिंग मिस्टेक न करणारे आणि…
वाघांची संख्या वाढली, तुलनेने वाघांचा अधिवास कमी पडत आहे.तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा. नाही तर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांचे…
रविवारी आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष करीत बल्लारपुर येथील काटा गेट येथून भव्य…
पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांत पारदर्शकता यावी यासाठी समुपदेशन पद्धतीने ५६१ पशुधन विकास अधिकारी व ६१ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या…
गाळपासाठी उसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि साखर उताऱ्यात झालेली घट आदी कारणांमुळे देशाच्या साखर उत्पादनात १८…
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय लष्कराने दाखवलेल्या शौर्याच्या सन्मानार्थ नागपूरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप व…
अपघातात गडचिरोलीचे विनोद काटवे, राजेंद्र नैताम व सुनील वैरागडे यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रक…
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये लासा कंपनीचा कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला होता. तर दुसऱ्या बाजूला ॲक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या…
अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील सेंट्रल टेक्सटाइल टॉवेल कारखान्यात शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत कारखाना मालक हाजी उस्मान मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबातील…