नागपूरच्या बेलतरोडी पोलीस हद्दीतील गोठलपांजरी परिसरात पोलिसांनी मध्यरात्री दाखवलेल्या तत्परतेमुळे एका विवाहितेचा जीव वाचला आहे.
लोकसत्तामध्ये वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची माहिती दिली जाते. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मते अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांवरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही पुरवणी लहान मुलांसाठी काढण्यात येते. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस हद्दीतील गोठलपांजरी परिसरात पोलिसांनी मध्यरात्री दाखवलेल्या तत्परतेमुळे एका विवाहितेचा जीव वाचला आहे.
काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मोठी चुरस असताना आणि पक्षातले जुने निष्ठावंत अडून बसले असताना काँग्रेस पक्षाने मात्र पुन्हा एकदा बाबाजानी…
दर्यापूर येथील आनंदनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञात इसमांनी चाकू हल्ला केल्याची तक्रार दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य पाहून…
आग विझविण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांदरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (५३) आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.…
भाजपच्या बहुमतातील ठरावांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट ब्रेक; नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे सविस्तर अहवाल मागवला.
आपदग्रस्तांना नुकसान भरपाई द्या या आगीत १५०हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किन्हवली-शहापूर मार्गावरील चेरवली मठाजवळील कानवी नदीचा डोह स्वच्छ पाण्याने भरलेला आहे. चेरवली गाव परिसरातील ग्रामस्थ या…
विरार शिरगाव गडगापाडा येथील प्राणघातक हल्ला प्रकरणाचा सविस्तर तपास अहवाल १४ दिवसांत सादर करण्याचे आयोगाचे आदेश.
काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा देण्याची तयारी देखील केली आहे. ज्यामध्ये धरणगावचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील…
मोरबे, आदई, हरिग्रामसह पनवेल तालुक्यातील ८ गावांमधील जमिनी संपादित होण्याची शक्यता; तांत्रिक तपासणी सुरू.
रेल्वेची नोकर भरती परिक्षा २००८ मध्ये झाली. या परिक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्याबाहेरून उमेदवार आले होते. या उमदेवारांना मारहाण झाल्याची…
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वितरण पेटी आणि मिनी पिल्लर यांची उघडी असलेली झाकणे बंद करून तथा नसलेल्या ठिकाणी नवीन झाकणे लावून…