मंदार लोहोकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर :  पंढरीची वारी गेली दोन वर्षे करोनामुळे भाविकांना येता आले नाही. यंदा १५ लाख भाविक पंढरीत येतील, असा अंदाज प्रशासनाचा आहे. मात्र पंढरपूर शहरात दर्शन रांगेतील घुसखोरी, नदी पात्रात पुरेसे पाणी, गर्दीचे नियंत्रण, शहरातील वाहनतळ व्यवस्था, स्वच्छता आदी बाबत प्रशासनापुढे आव्हान उभे ठाकले आहे. गेली दोन महिने प्रशासनाने नियोजन केले  असले तरी कागदावरील  नियोजन प्रत्यक्षात कसे येईल याचा अंदाज येत नाही. दुसरीकडे लाखो भाविक पायी वारी आणि सावळय़ा विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे, वारीची शेकडो वर्षांची परंपर आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत करोनामुळे मोजक्याच भाविकांना पंढरीच्या वारीला येता आले. शेकडो वर्षांच्या परंपरेला करोनामुळे खंड पडला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A challenge administration wari filling up after two years pandharpur ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST