मन्या : बायका खूप भोळ्या असतात.

जन्या : ते कसं काय?

मन्या : आज खिचडी बनली, तर पोळ्यांची झंझट खतम. 

बस एवढ्याश्या गोष्टीनं आनंदी होतात.