• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 wc history of india vs pakistan matches rmt

T20 WC: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचा इतिहास; एका वर्ल्डकप स्पर्धेत दोनदा दिली मात

टी २० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामने पाच वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यावेळी दोन्ही संघ टी -२० विश्वचषकात सहाव्यांदा समोरासमोर येतील.

Updated: October 23, 2021 18:39 IST
Follow Us
  • दोन्ही संघ २००७ मध्ये अंतिम सामन्यासह दोन वेळा समोरासमोर आले होते. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ९ गडी बाद १४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १४१ धावा करू शकला. त्यामुळे सामना ड्रा झाला आणि बॉल आउटमध्ये भारताने सामना ३-० ने जिंकला. (Photo- AP)
    1/5

    दोन्ही संघ २००७ मध्ये अंतिम सामन्यासह दोन वेळा समोरासमोर आले होते. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ९ गडी बाद १४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १४१ धावा करू शकला. त्यामुळे सामना ड्रा झाला आणि बॉल आउटमध्ये भारताने सामना ३-० ने जिंकला. (Photo- AP)

  • 2/5

    २००७ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं. पाकिस्तानला १५८ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर भारतीय संघाने अंतिम सामना ५ धावांनी जिंकला होता. (Photo- Reuters)

  • 3/5

    २०१२ टी २० वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले. कोलंबोतील प्रेमदासा मैदानात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १२८ धावांचं लक्ष्य ठेवलं होते. भारताने २ गडी गमवत लक्ष्य गाठलं होतं. (Photo- PTI)

  • 4/5

    २०१४ टी २० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या ढाकामध्ये दोन्ही संघात सामना रंगला होता. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमवत १३० धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान ३ गडी गमवून पूर्ण केलं. (Photo- AP)

  • 5/5

    २०१६ टी २० वर्ल्डकपचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान विजयासाठी ११९ धावांचं आव्हान दिलं होतं. हे लक्ष्य भारताने ४ गडी गमवून पूर्ण केलं होतं. (Photo- Indian Express)

Web Title: T20 wc history of india vs pakistan matches rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.