Premium

इतका वैचारिक गोंधळ बरा नव्हे!

‘केरळ स्टोरी’मधल्या मुली ‘हिंदू’ असणं आणि लैंगिक शोषण झालेल्या मुली फक्त ‘कुस्तिगीर’ असणं हे विभाजनाचं राजकारण आहे.

thought of jawaharlal Nehru in politics
दक्षिणेतील पुजाऱ्यांकडून पं. नेहरू यांनी ‘सेंगोल’चा स्वीकार केला, तो खासगी समारंभात आणि राज्ययंत्रणेला मध्ये न आणता. भारतीय संस्कृतीवरचे नेहरूंचे प्रेम जसे त्यांच्या पुस्तकांतून दिसते, तसेच हा सुवर्ण-दंड जेथे ठेवला गेला त्या ‘आनंद भवन संग्रहालया’तील अन्य वस्तूंतूनही ते प्रतीत होते. या समारंभाशी ‘लॉर्ड माउंटबॅटन’ यांचा संबंध जोडणे हा अपप्रचारच!

उत्पल व. बा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी यांना अभिप्रेत नसलेले ‘धर्मविरहित राजकारण’ पं. नेहरू यांनी केले आणि म्हणून नेहरूंचे राजकारण हे सामाजिक (धार्मिक) भेदांवर आधारलेले होते, असे सुचवण्यातून वैचारिक गोंधळाच्या प्रदर्शनाखेरीज काहीही साधणार नाही, असे सांगणारा हा प्रतिवाद..

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 05:07 IST
Next Story
होय, मी मोदी-भक्त बनले होतेच; पण…