

महाराष्ट्राचे दर्शन जर केवळ एखाद्याच सांकेतिक विषयातून घडवायचे असेल तर गडकोटांशिवाय दुसरे अचूक दृश्य नाही.
ट्रम्पप्रणीत अमेरिकेला ‘पुंड महासत्ता’ म्हणणाऱ्या अमेरिकी अभ्यासकानेच, ट्रम्प यांची हडेलहप्पी निराधार नसल्याचेही म्हटले आहे... अशा काळात भारताने अमेरिकेशी कसे वागायचे?
कारण मुंबई शहरात शिवसेनेला नेहमीच यश मिळत आलं आहे.
आजचा भाषिक वाद असो वा सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरून रान उठवणे असो, बिहार विधासनभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला वेठीस धरले जाते,…
ज्यांच्या स्मृत्यर्थ ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्याचा प्रघात पडला, त्या व्यासांचे आणि महाराष्ट्रीय संतपरंपरेवरल्या त्यांच्या प्रभावाचे हे पुन:स्मरण...
संविधानकर्त्यांचा हवाला देऊन धर्मनिरपेक्षता, समाजवाद असे नवे शब्द जोडून घटनेचा आत्मा बदलण्यात आला म्हणणे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी…
युक्रेनमधील नागरी हल्ले अमानुष, पण गाझामधील बालकांचे मृत्यू नैतिक... कारण काय तर, हमास नागरिकांना ढाल म्हणून वापरते. भारत सरकारने सोयीस्कर…
प्रत्येक नव्या शिक्षणमंत्र्यांगणिक कालचा गोंधळ बरा होता, म्हणण्याची वेळ येऊ लागली आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांना भांडावून सोडण्यापेक्षा त्यांना शिकण्या-शिकवण्यासाठी उसंत…
भारत अथवा अन्य देशांनी कुणाकडून तेलखरेदी करायची, यासाठी जबर आर्थिक अटी घालणाऱ्या अमेरिकी विधेयकाला निष्प्रभ करण्याची तयारी भारताने ९ जुलैपूर्वीच…
उजव्या पक्षांचा अजेंडा महाराष्ट्राला मारकच ठरणार, हे ओळखून आर्थिक- शैक्षणिक क्षेत्रांच्या ‘मराठीकरणा’साठी उभे राहाण्याची गरज आहे...
सत्य असह्य असतं. सत्तेची झोप उडवणारं सत्य कोणतीच सत्ता पेलू शकत नाही. पाकिस्तान असो वा भारत, सआदत हसन मंटोंच्या साहित्यावर…