
या निवासी शाळांतील प्रवेश ८० टक्के ग्रामीण विद्यार्थ्यासाठी राखीव असतात, इथे व्यवसायाधारित आणि मूल्याधारित शिक्षण दिले जाते.
मुलुंडमध्ये केवळ मराठी आहे म्हणून महिलेला जागा नाकारल्याच्या घटनेचा विचार करता, परप्रांतीयांना मारझोड करून प्रश्न कायमचे सुटणार नाहीत…
वृद्धांच्या वाढत्या संख्येशी जुळवून घेण्याची देशाची क्षमता किती, यावरच भविष्यात समृद्धी आणि सामाजिक स्थिरता अवलंबून राहील… १ ऑक्टोबर या ‘आंतरराष्ट्रीय…
आरोग्यविज्ञान क्षेत्र नेहमीच भविष्यातील साथीसाठी तयार राहण्याच्या प्रयत्नांत असते. डिसीज- एक्सच्या निमित्ताने आरोग्यक्षेत्राने सामान्यांचीही संभाव्य साथींसाठी मानसिक तयारी करून घेण्यास…
मराठवाड्याचे वर्णन करताना दुष्काळी हा शब्द जणू अपरिहार्य असतो. पण त्याच मराठवाड्यातील परिस्थिती आता बदलत आहे…
‘चायना प्लस वन’ धोरण राबवायला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सुरुवात केली आहे.
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे शिक्षणाचे दरवाजे बंद होतात. ते खुले करून गरजूंना आपापल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्याचे सामर्थ्य मिळवून देण्याचा…
न्यायालयीन पावित्र्याचा अवमान होत असल्याबद्दलच तर भारतीयांना काळजी असायला हवी आणि तशी काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे हे त्यांनी योग्यरीत्या वारंवार…
भक्ती म्हणजे नेमके काय? गणेशोत्सव साजरा करण्यामागे आपला स्वत:चा हेतू काय? भक्ती आणि मनोरंजनात आपली गल्लत तर होत नाही ना?…
कुटुंबाचे प्रेम, घर यापासून दुरावलेल्या तृतीयपंथींना समाजाने अजूनही स्वीकारलेले नाही. उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या या समाजघटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईच्या मालाडमधील…
अतिवृष्टीचा – विशेषत: ढगफुटीचा अचूक अंदाज देऊ शकणाऱ्या यंत्रणा महाराष्ट्रातच कमी कशा?