
न्यू यॉर्क शहरात सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल लिहिणे खरोखरच कठीण आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाना समान फौजदारी कायदे लागू होणे हा एक क्रांतिकारी बदल होता. कारण त्यापूर्वी देशात तशी परिस्थिती नव्हती.
माहिती तंत्रज्ञान व डिजिटल क्षेत्रात महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी अशी दिरंगाई भूषणावह तर नाहीच, पण परवडण्यासारखीही नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश..
‘रिव्हर ऑफ गॉड्स’ या इयान मॅक्डोनाल्ड लिखित, २००४ सालच्या कादंबरीत सन २०४७ मधील भारताचे भयावह आणि ‘कुनस्थानी’(डिस्टोपियन) चित्र रेखाटले आहे.
इतिहासाबद्दल कुतूहल असलेली व्यक्ती माहितीचे पहिले स्रोत वाचत नाही. कुणी तरी विद्वानाने त्याचे केलेले इंटरप्रिटेशन त्याच्या वाचनात असते व ते…
चीन तैवानच्या विलीनीकरणासाठी बळाचा वापर करेल त्या वेळी इतर देशांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी गंभीर परिणामांचा विचार करावा असा संदेश चीनने दिला…
पत्रा चाळ पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांच्या रखडकथा आणि त्यामागच्या कारणांचा मागोवा..
साठे यांनी ‘भारतीय राष्ट्रवाद’ हा शब्द वापरण्याऐवजी फारसा प्रचलित नसलेला ‘हिंदी राष्ट्रवाद’ हा शब्द वापरला आहे.
२२ एप्रिल २०२२ला सिरम इन्स्टिटय़ूटच्या पूनावालांनी जाहीर केले की त्यांनी ३१ डिसेंबरपासून ‘कोव्हिशिल्ड’चे उत्पादन मागणी नसल्याने बंद केले.
अधिवेशनं भरली तरी, तिथे लोकांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, होऊ दिली जात नाही. तिथल्या प्रक्रियांना वळसा घालून मोठे निर्णय…
मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पीयूष गोयल, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे आदी मंत्र्यांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.