



जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट दिली तेव्हा आदिवासींच्या प्रश्नांची तीव्रता आणखी जाणवली.

जागतिक आदिवासी दिनाच्या दुसर्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत वसतिगृहात सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला आणि त्यापैकी तिघींना जीव गमवावा…

सरकारने व्याघ्र पर्यटनाच्या नावावर अनेक उपक्रम हाती घेतले, पण वाघांना भेडसावणारे अधिवास आणि भक्ष्याचे दुर्भिक्ष दूर करण्याचे प्रयत्न झाले नाहीत.

जनतेला फुकटचे वाटून त्यांना मिंधे बनवणे, आळशी बनवणे यापेक्षा त्यांना उद्योगशील, उद्यमशील बनवण्यासाठी खास प्रयत्न व्हायला हवेत

एकीकडे चंद्रावर स्वारी अन् बुलेट ट्रेनच्या गप्पा, दुसरीकडे आदिवासी मुलींना सुरक्षित झोपण्यासाठी खाटही नाही

वेगळे मत म्हणजे असंवेदनशीलता का? २०१४ पूर्वीचा समंजसपणा अन् आजचा दुराग्रह

एकीकडे संवादाचे महत्त्व अधोरेखित करायचे आणि दुसरीकडे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होऊ द्यायची हा दुटप्पीपणा आजची ‘जेन-झी’ पिढी ओळखते...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अतिरिक्त मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना पूरक सामग्री उपलब्ध करून देणे किंवा प्रगत विद्यार्थ्यांसाठी अधिक आव्हानात्मक कृती तयार…

ज्या सरकारला स्वत:च्या योजना राबविण्यासाठी कंत्राटदार, सल्लागार, तज्ज्ञ आणि व्यावसायिक संस्थांची गरज असते, त्याच सरकारने सामाजिक क्षेत्रातील व्यावसायिकतेकडे संशयाने पाहणे…

जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या तक्रारी खऱ्या असून त्यांना ‘देशविरोधी’ न मानता संवाद साधायला हवा, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी…

सौदी अरेबिया, तुर्किये (तुर्कस्तान) आणि पाकिस्तान यांनी शुक्रवारी ०७ ऑगस्ट २०२६ला, ‘मक्का संयुक्त संरक्षण व प्रतिबंध करार’ (मक्का जॉइंट डिफेन्स…