देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 जामीन हा प्रत्येक आरोपीचा हक्क आहे, त्यामुळे आनंद तेलतुंबडे कोठडीतून बाहेर आले म्हणून उजव्यांच्या वर्तुळात होणारी हळहळ अनाठायी व पक्षपाती दृष्टिकोन दाखवणारी ठरेल. पण गोवा विद्यापीठात अध्यापन करणाऱ्या तेलतुंबडे यांच्या अटकेचा गाजावाजा ‘शहरी नक्षल’ म्हणून झाला होता आणि ते सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर सुटले आहेत, हे लक्षात घेता खरा प्रश्न निराळाच आहे हे लक्षात येते – विद्यमान सरकारने ‘शहरी नक्षल’ म्हणून काही जणांवर केलेली कारवाई निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होती काय आणि तशी ती नसेल तर मग,  या ‘शहरी…’ लोकांचा बंदोबस्त सरकार कसा करणार, असा हा दुहेरी प्रश्न. त्याच्या उत्तराआधी, तेलतुंबडे यांच्या जामिनाची चर्चा करणे आवश्यक आहे. 

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The question after the release anand teltumbde naxalites support action by the present govt ysh
First published on: 28-11-2022 at 09:41 IST