केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड येथे ‘देशातील नक्षल समस्या २०२६ पर्यंत संपवू’ असे विधान केले. त्याला छेद देणारा हल्ला…
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड येथे ‘देशातील नक्षल समस्या २०२६ पर्यंत संपवू’ असे विधान केले. त्याला छेद देणारा हल्ला…
नागपूर शहराची ओळख राज्याच्या गृहमंत्र्यांचे शहर अशी. ती पुसून टाकण्याचा जणू विडाच येथील गुन्हेगारांनी उचललाय. कधी क्षुल्लक वादातून तर कधी…
सारे नव्या वर्षाच्या स्वागतात व्यस्त असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले आहेत.
पाच वर्षांपूर्वी बावनकुळेंना पक्षाने उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. आता काय, असा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा…
अलीकडे कुणाला वगळायचे असेल तर दिल्लीतील क्रमांक एक व दोनच्या नावावर पावती फाडण्याची नवी पद्धत भाजपमध्ये सुरू झाली आहे. हे…
महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभेतइतक्याच जागा विधानसभेत मिळाल्या, या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारून काही बदल राज्यस्तरावर होत आहेत, असे संकेत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने…
राष्ट्रीय पक्षांच्या दादागिरीला वा दुर्लक्षाला कंटाळून असे पक्ष स्थापण्याचे अनेक प्रयत्न विदर्भात झाले. त्यांना यश किती मिळाले व अपयशाचे धनी…
भविष्यातही प्रियंका गांधींसाठी सगळे जमतील पण पक्षाला विजय मिळवून देण्यात त्यातले सर्वच सहभागी होतील याची खात्री देता येणे कठीण.
प्रसंग अगदी ताजा. राहुल गांधींच्या नागपूर भेटीनंतरचा. संविधान जागरचा कार्यक्रम झाला. त्यात काँग्रेसने विदर्भातील झाडून साऱ्या नागरी संघटनांना निमंत्रित केलेले.
मतदान आटोपल्यावर अनेक पथके ही मशीन बॅटरीसकट परत आणतात. त्यामुळे काही गैरप्रकाराला वाव मिळतो का हा मुद्दा बाजूला ठेवला तरी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्याबरोबर छत्रपतींचे नाव घेऊन या प्रश्नावर भीमगर्जना केलेली. ती केव्हाच हवेत विरली.
अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयात मोठा वाटा होता तो दलित व मुस्लिमांनी एकजुटीने केलेल्या मतदानाचा.