एकेकाळी ज्यावर विदर्भातील निवडणूक रंगायची, निकालात त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसायचे तो मुद्दा पूर्णपणे हरवलेला दिसला.
एकेकाळी ज्यावर विदर्भातील निवडणूक रंगायची, निकालात त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसायचे तो मुद्दा पूर्णपणे हरवलेला दिसला.
कुजबूज, कुचाळक्या हा मानवी स्वभावगुण. दोघांच्या बोलण्यात हजर नसलेल्या तिसऱ्याचा विषय येतो तेव्हा तो आणखी बहरतो.
आता प्रत्येकी दोन गटात विभागलेली शिवसेना असो वा राष्ट्रवादी. यांचा विदर्भात तसाही फारसा प्रभाव नव्हता व नाही. पाच वर्षांपूर्वीपर्यंत भाजपच्या…
महिलांचा सहभाग वाढविणे, ग्रामीण भागांपर्यंत पोहोचणे आणि वर्षभरात २५ कोटी कुटुंबांशी तसेच सात लाख मंदिरांशी संपर्क ठेवणे ही उद्दिष्टे संघामार्फत…
यंदा या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा आयोगाने ७५ वरून ९५ लाखावर नेली. तरी या औदार्याबद्दल देशभरातील एकही उमेदवार आयोगाचे आभार…
पक्ष अडचणीत असताना अशी कमजोर उमेदवार उतरवण्याची कृती करून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे त्यांच्या लक्षात आले नसेल…
प्रकाश आंबेडकरांवर टीका म्हणजे एका मोठया समूहाला दुखावणे अशी भीती आघाडीतील अनेक नेते आजही बाळगता
सेवा, समर्पण, शिस्त, संस्कार व प्रबोधन या शब्दांना संघ परिवारात कमालीचे महत्त्व. यात सहभागी असलेल्या साऱ्या संघटना याच शब्दांचा आधार…
राज्यकर्त्यांकडून सामान्य माणसांची होणारी फसवणूक ही नवलाईची बाब राहिली नाही. दिलेली आश्वासने न पाळणे, पाळली तरी त्यातून सामान्यांच्या पदरात फारसे…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व यवतमाळच्या संदर्भाची चर्चा सध्या जोरात. त्याला कारण ठरली ती यवतमाळची सभा.
विरोधकांना देशविरोधी ठरवण्यासाठी ‘अर्बन नक्षल’ या संकल्पनेचा चांगला उपयोग होऊ शकतो एवढेच सरकारने लक्षात घेतले. फारसा विचार न करता अनेकांना…
चौधरींच्या पाठीशी मंचचे समर्थन वगळता या दोन्ही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे त्यांची ‘विकेट’ सहज काढली गेली.