![lokjagar mla bacchu kadu ravikant tupkar to form third alliance for upcoming assembly elections in maharashtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/lokjagar-9.jpg?w=310&h=174&crop=1)
आजवर कडू विजयी होत आले ते धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरून. त्यामुळे त्यांना हिंदू, मुस्लीम अशी दोहोंची मते मिळत गेली.
आजवर कडू विजयी होत आले ते धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरून. त्यामुळे त्यांना हिंदू, मुस्लीम अशी दोहोंची मते मिळत गेली.
सरकारला या चळवळीचा खरोखर बीमोड करायचा असेल तर कायद्याचे स्वरूप मोघम ठेवण्याचे कारण काय? शहरांमध्ये जे जे आपल्याविरोधात ते ते…
कुठल्याही श्रद्धास्थानांचा विकास म्हणजे मोठमोठी बांधकामे करणे, इमारती उभारणे हाच सरकारांचा खाक्या राहिलेला. त्याला विद्यमान सरकार सुद्धा अपवाद नाही.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात या पदाचा मान ठेवायला हवा असे स्पष्ट मत नोंदवले होते. सत्ताधाऱ्यांसाठी हा एकप्रकारे इशाराच होता.
‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ हा अलीकडच्या दहा वर्षात परवलीचा झालेला शब्द. एकदा या शाळेची निर्मिती करण्यात यश आले की निवडणूक जिंकणे सोपे.
पुन्हा निवडणूक आली की तीच जुनी आशा नव्याने पल्लवित करायची असेच राजकारण आंबेडकर सातत्याने करत आले.
प्रसंग तसा जुनाच पण सामान्य जनतेचा कल कुणाकडे हे दर्शवणारा. तब्बल दीड वर्षे तुरुंगात राहिल्यावर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल…
विदर्भात ज्या प्रमाणात कुणबी समाज काँग्रेसकडे वळला तेवढा मराठा नाही. त्याचा फटका अकोला व बुलढाण्यात काँग्रेसला बसला.
‘साप सोडून भुईला धोपटणे’ अशी एक म्हण आहे. नागपूर शहरातील पूरनियंत्रणासाठी काम करत असल्याचा आव आणणाऱ्या प्रशासनातील साऱ्या वरिष्ठांना ती…
राज्याचे नेतृत्त्व करणारे नेते ज्या प्रदेशातून येतात त्याच विदर्भात भाजपला केवळ दोन तर महायुतीला तीन जागांवर समाधान मानावे लागल्याने या…
सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवून कुणीही नाराज नाही, माध्यमे उगाच पराचा कावळा करत आहेत असा अहंकारी सूर प्रत्येक…
जिथे जिथे व्याघ्रप्रकल्प आहेत त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांत वाघांच्या मानवावरील हल्ल्यांत अलीकडे कमालीची वाढ झाली आहे.