हर्षवर्धन कडेपूरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ ऑगस्ट १९७५ या दिवशी रजतपटावर झळकलेल्या ‘शोले’ या रमेश सिप्पी दिग्दर्शित अजरामर चित्रपटातील ए.के. हनगल यांच्या स्वरातील ‘इतना सन्नाटा क्यू है, भाई ?’ हा प्रश्न आजही कानात घुमतो, अस्वस्थ करतो. खलनायक गब्बरसिंगने क्रूरपणे हत्या केलेल्या निरागस पोरसवदा अहमदला घेऊन जेव्हा घोडा परत येतो तेव्हा अंध रहीम चाचाला नक्की काय झाले आहे हे समजत नाही. भोवतालची सर्व माणसे नि:शब्द झालेली असतात. रहीम चाचाला काय झाले हे सांगायचे कसे व कोणी हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. शोकाकुल होऊनही शोक व्यक्त करण्याचे धैर्य ही माणसे गमावून बसली आहेत असे वाटते.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is there to much silence asj
First published on: 13-08-2022 at 08:41 IST