
आपल्याला जर गाडी येत असेल किंवा अगदी आपण शिकत असाल तर कायमस्वरूपी परवाना काढण्याआधी आपण एक शिकाऊ परवाना काढून घेऊ…
महाज्योतीची स्थापना ही इतर मागासवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांसाठी झाली.
भारतीय सैन्याच्या मुख्यालयातील ग्रुप सी पदांसाठी भरती निघाली आहे.
चार दिवस सुखाचे व चार दिवस दु:खाचे हे मानवी जीवनाचे सूत्रच आहे. प्रश्न सुखदु:खाचा नाहीच. प्रश्न आहे त्या ‘सन्नाटाचा’, त्या…
ज्या उद्देशाने ‘बार्टी’ची स्थापना झाली तो उद्देशच आज विविध योजनांच्या माध्यमातून पायदळी तुडवला जात आहे.
या प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळवण्यात महाराष्ट्रातील महाविद्यालये पुढेच आहेत, पण मग ‘नॅशनल इन्स्टिटयूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) च्या क्रमवारीतच महाराष्ट्र मागे राहण्याची…
मुलांना शाळेत दिली जाणारी शारीरिक शिक्षा आणि त्याबाबत काय सांगतो? कोणत्या कृतीला शारीरिक शिक्षा म्हणतात? अशी शिक्षा देताना आढळल्यास कायद्यानुसार…
पश्चिम बंगालमधी शिक्षण घोटाळ्यासंदर्भात पार्थ चॅटर्जी व अर्पिता मुखर्जी यांच्यावर ईडीने छापे घातले, पण शिक्षणक्षेत्रात- शिक्षक नियुक्त्यांसाठी- असाच भ्रष्टाचार अन्य…
उच्चशिक्षणही मराठीसारख्या देशी भाषांतून असावे काय, याबद्दल टिळकांनी मांडलेले विचार १२८ वर्षांपूर्वीचे आहेत! त्यानंतरच्या काळात भाषावार प्रांतरचना, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ,…
अतिमहत्त्वाकांक्षी पालक आणि परीक्षाकेंद्री शिक्षण हे घटक विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मारक ठरत आहेत.
नवे शैक्षणिक धोरण-जागरूकता विकास कार्यक्रम’ असे या प्रशिक्षणाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेल्या अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे.
राज्यातील शिक्षण संस्थांचा विचार केल्यास आयआयटी मुंबईने गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही तिसरे स्थान कायम राखले आहे.
राजकीयीकरणाच्या या खेळात मुरलेले खेळाडू तर म्हणतील की, हा खेळ काँग्रेसनेच सुरू केला, तोही गांधी वा नेहरूंनीच.
एमआयटी-डब्ल्यूपीयूमधील पॉलिमर केमिस्ट्री अभ्यासक्रम!
– पाच वर्षांचा पूर्ण-वेळ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या नेतृत्व आणि उद्योजकता गुणांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी व्यासपीठ प्रदान…
शाळेचा पहिला दिवस प्राथमिक विद्यालयांमध्ये उत्साहात साजरा झाला. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
शिक्षण संचालनालय (योजना) या विभागामध्ये संचालक ते सुरक्षारक्षक अशी स्थायी आणि अस्थायी मिळून एकूण ५७ पदे असतील
राज्यात शिक्षकांची व साहाय्यक प्राध्यापकांची ५७ हजार पदे रिक्त आहेत. राज्यातील सर्व रिक्त पदांची संख्या तर लाखोंच्या घरात जाईल.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.