होळी नि रंगपंचमी.. तरुणाईचे आवडते सण. सभोवताली बदलणाऱ्या निसर्गाचं प्रतिबिंब इतर सणांप्रमाणं याही सणांत न पडतं तर नवल. होळीत वाईट वृत्तींचं दहन केलं जातं. त्या ओघात झाडं तोडली जातात. रंगपंचमीला रंगांची उधळण होते. त्यासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग आपलं आरोग्य नि पर्यावरणासाठीही हानीकारक असतात. अलीकडं याबद्दल वारंवार सांगितलं जातं. आपणही पर्यावरणस्नेही होऊन खारीचा वाटा उचलू शकतो. कसा ते पाहूया.
झाडं वाचवा, झाडं जगवा
पाणी वाचवा
प्लॅस्टिकचा वापर टाळा
हानीकारक गोष्टी टाळा
गुलाल वापरू नका
रंगपंचमीसाठी नसíगक रंगांचा वापर करा. हे रंग असे तयार करता येतील-
फ्रेण्डस्, हे आम्हांला सुचलेले काही उपाय आहेत. तुमच्या डोकॅलिटीत इतरही ऑप्शन्स असतील तर तेही नक्की ट्राय करा. कारण हटके आणि चांगल्या गोष्टी करायला तरुणाई नेहमीच पुढं असते. तेव्हा छानसा कलरफुल अटायर करा. सामाईक होळी पेटवा. पाणी वाचवून रंगपंचमी खेळा. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्या. घरची पुरणपोळी आवडीनं खा. नंतर मात्र झोप न काढता वृक्षारोपण आठवणीनं करा. इस बात का बुरा न मानो भाई, होली हैं.. वो भी इकोफ्रेण्डली..