Success Story: कल्याणी आणि दिनेश या इंजिनिअर जोडप्याने बाजरीचे उत्पादन घरोघरी परत आणण्याचे काम केले. २०१० मध्ये या जोडप्याने अर्थ ३६० नावाच्या उपक्रमाची पायाभरणी केली. ते रेडी-टू-कुक आणि रेडी-टू-ईट प्रोडक्ट्स उत्पादनांसह बाजरी लोकप्रिय करत आहेत. या उपक्रमाने दक्षिण भारतात बाजरीआधारित ५० उद्योग स्थापन केले आहेत आणि १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बाजरी लागवड करण्यास मदत केली आहे. अर्थ ३६०
ने गेल्या आर्थिक वर्षात २.०५ कोटी रुपयांची उलाढाल केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा