‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, पृथ्वीराज चौहानसारख्या राज्यकर्त्यांचा इतिहास भारतीय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिला पाहिजे. याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे आवाहनही त्याने केले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

पाठ्यपुस्तकांसाठीच्या अक्षय कुमारच्या या मताला काही ट्विटर युजर्सनी समर्थन दिले. तर काही युजर्सनी त्याला विरोध करत पाठ्यपुस्तकांमध्ये आधीपासूनच या विषयांबद्दल शिकवतात आणि असा युक्तिवाद केला. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून चिघळत चालला आहे. राज्य आणि केंद्र पातळीवरील सरकारांवर पाठ्यपुस्तकांद्वारे स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार केल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. पण देशभरातील विद्यार्थ्यांनी वाचलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतील मजकूर नेमका कोण आणि कसे ठरवतो?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained how are history textbooks written abn
First published on: 05-06-2022 at 18:23 IST