भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीच्या पदरी वर्षअखेरीस निराशा पडली. बुडापेस्टमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात एरिगेसीने निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदनंतर २८०० एलो गुणांकनाचा टप्पा पार करणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला होता. मात्र, जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेत चमक न दाखवता आल्याने त्याला २०२६ च्या आव्हानवीरांच्या (कँडिडेट्स) स्पर्धेत पात्रता मिळवता आली नाही. त्यामुळे जगज्जेतेपदाच्या लढतीत तो गुकेशसमोर खेळण्याची शक्यताही मावळली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा