
आर्थिक मंदी म्हणजे कोणत्याही देशातील किंवा जागतिक स्तरावरील आर्थिक उलाढालीत किंवा आकडेवारीत होणारी मोठी घसरण होय.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २…
स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्टचीच निवड का करण्यात आली तुम्हाला ठाऊक आहे का?
नार्को अॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग किंवा पॉलिग्राफ यांचाही या कायद्यात समावेश नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शहा यांनी तरी दिले आहे.
भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता ६४ झाली आहे. जुलै २०२२ मध्ये पाच नव्या रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली.
यावर्षी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. गरबा कार्यक्रमांच्या प्रवेश तिकिटांवर १८ टक्के जीएसटी…
मध्य प्रदेशातील रतलाम येथील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगची घटना घडली आहे.
वैयक्तिक गोपनीय माहिती-विदा संरक्षण विधेयक केंद्र सरकारने अखेर मागे घेतले. आता कालसुसंगत नवे सर्वव्यापी विधेयक आणले जाईल, अशी ग्वाही माहिती…
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सलग तिसऱ्यांदा केल्या गेलेल्या व्याजदरातील वाढीचे समर्थनही केले.
क्षेपणास्त्रे, युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या साह्याने चिमुकल्या तैवानवर दडपण आणण्याचे, त्याला जागा दाखवून देण्याचे वेगवेगळे प्रकार सुरू आहेत.
सध्या चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असल्याचा प्रत्यय येत आहे.
करोना साथीच्या काळात लहान मुलांचं स्क्रीनकडे पाहण्याच्या वेळेत प्रचंड वाढ झाली आहे.
धाडी, छापे, मालमत्ता जप्ती याबाबतचे अधिकार अबाधित राखताना अटकेच्या वेळी संबंधिताला त्यामागील कारणे द्यावीत असे आदेश सक्तवसुली संचालनालयाला दिले आहेत.
३० जुलै रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि गुवाहाटी या चार ठिकाणांहून जप्त केलेले ३० हजार किलो…
हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार नेमका काय आहे, त्याचा विश्लेषणात्मक आढावा…
पुरळ उठणे आणि ताप ही दोन्ही लक्षणे मंकीपॉक्स आणि कांजण्यांचा संसर्ग झाल्यास दिसून येतात, मग दोघांमधील फरक ओळखायचा कसा?
ITR दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ होती, ही मुदत आता संपली आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारे साडेपाच कोटी…
अमेरिकेत व्याजाचे दर बुधवारी अपेक्षेप्रमाणे आणखी पाऊण टक्क्यांनी वाढले. तरी वॉलस्ट्रीटवर दिसलेल्या तेजीचे अनुकरण करीत आपल्याकडील दलाल स्ट्रीटवरही आनंद पसरला…
भारताने गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर चिनी अॅप्सवर बंदी घालती होती. त्यावेळी पबजीवरही बंदी घालण्यात आलेली.
आयएनएस विक्रांतने विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणीची क्षमता असणाऱ्या जगातील काही मोजक्याच देशांच्या गटात भारताला स्थान मिळवून दिले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.