मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईतील ही पहिलीच भुयारी मेट्रो. या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. एकीकडे प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसतानाच दुसरीकडे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या लोकार्पणाची घाई मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या अंगलट आली का, मेट्रो स्थानकांबाहेर आवश्यक सुविधा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्या अनुषंगाने घेतलेला हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा