
मुंबईबाहेरील राज्यात म्हाडाची १२ हजार घरे विक्रीवाचून धूळ खात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्या घरांसाठी वारंवार सोडत काढूनही…
मुंबईबाहेरील राज्यात म्हाडाची १२ हजार घरे विक्रीवाचून धूळ खात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्या घरांसाठी वारंवार सोडत काढूनही…
पुणे-सातारा महामार्गावरून सातारा, महाबळेश्वर, बंगळूरुला जाण्यासाठी खंबाटकी घाट पार करावा लागतो. घाटातील या प्रवासासाठी किमान ४५ मिनिटे लागतात.
देशाची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग बांधला…
घरे विकली जात नसल्याने त्यांच्या मालमत्ता करासह अन्य कर, देखभाल शुल्क आदी सर्व खर्चाचा भार म्हाडाला उचलावा लागतो
एकीकडे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आणखी आठ-नऊ महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागण्याची…
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरारमधील बोळिंज येथील गृहप्रकल्पातील शिल्लक घरांची विक्री होत नसल्यामुळे कोकण मंडळ चिंताग्रस्त झाले होते.
झोपडपट्टी पुनर्वसनातील टीडीआरचा दर वधारला असून घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बांधलेल्या २७ उड्डाणपुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) ‘आयआयटी’मार्फत करण्याचा…
पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर, पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी नऊ मेट्रो गाडय़ा सज्ज झाल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आजघडीला ७५ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतले असून, निधीउभारणीचे मोठे आव्हान…
मुंबई मंडळाच्या ऑगस्ट २०२३ च्या ४०८२ घरांच्या सोडतीत पहाडी गोरेगाव येथील १९४७ घरांचा समावेश पीएमएवाय योजनेअंतर्गत करून घरांची विक्री केली…
ठाणे-बोरिवली अंतर केवळ २० मिनिटात पार करता यावे यासाठी ११.८ किमी लांबीचा भुयारी मार्ग अर्थात दुहेरी बोगदा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडून प्रस्तावित…