
प्रभादेवी पुलालगतच्या बाधित इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन इतरत्र केले जाणार होते. मात्र रहिवाशांनी तिथल्या तिथेच पुनर्वसन करण्याची मागणी उचलून धरली.
प्रभादेवी पुलालगतच्या बाधित इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन इतरत्र केले जाणार होते. मात्र रहिवाशांनी तिथल्या तिथेच पुनर्वसन करण्याची मागणी उचलून धरली.
गृहनिर्माण विभागाचा निर्णय, कामगारांमध्ये नाराजी, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
१९८२ मधील संपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना गिरण्यांच्या जागेवर घरे देण्याची जबाबदारी सरकारने म्हाडावर टाकली. पण सरकार…
सी अँड डी प्रारुपाप्रमाणे प्रभादेवी-दादरमधील सात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दुरुस्ती मंडळाने प्रस्ताव तयार केले आहेत.
गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला, यातील अनेक कामगारांचा घराच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला. आता त्यांच्या वारसांनाही घरासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे…
नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधीची उभारणी…
१० झोपु योजनांच्या माध्यमातून १२ हजार ५६० झोपड्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. जोगेश्वरी, अंधेरी, भांडूप, विक्रोळी आदी ठिकाणच्या योजनांचा यात…
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ला जोडणारी मेट्रो मार्गिका म्हणजे ‘मेट्रो २ ब’ मार्गिका. सुमारे २३ किमी लांबीची आणि…
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही म्हाडाची आतापर्यंतची सर्वात मोठी झोपु योजना आहे.
त्यामुळे आता ५० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे.
राज्य सरकारने मुंबईतील रखडलेल्या ६८ झोपु योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविली आहे. त्यानुसार महापालिकेला ५० हजार झोपड्यांचे पुनर्वसन…
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या तिन्ही मेट्रो मार्गांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात वसई-विरार, मिरारोडवासियांसह बदलापूरवासियांचे…