डॉ. विश्वंभर चौधरी dr.vishwam@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भा. मराठी साहित्य संमेलन वर्षांतून एकदा होतं. वर्षभर अनेक घटना घडलेल्या असतात. त्या सगळ्यांवरच संमेलनानं बोलावं असं कोणीच म्हणणार नाही. मात्र, साहित्य ही मूलत: एक अभिव्यक्ती असेल तर अभिव्यक्तीवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तरी बोलावं अशी रास्त अपेक्षा आहे. प्रत्येक अभिव्यक्तीला राजकीय व्यवस्थेकडून पदोपदी आव्हान मिळत असताना तरी बोलावं. ‘बुद्धिजीवी’ हा शब्द एक शिवी म्हणून वापरला जातो तेव्हा तरी बोलावं. 

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya marathi sahitya sammelan connection between literature and freedom of expression zws
First published on: 28-11-2021 at 01:10 IST