
‘इब्रु’ हा कन्नड शब्द आहे. इब्रु म्हणजे दोघी. संग्रहाच्या शीर्षकापासून लेखिकेची विषयाला थेट भिडण्याची आणि अनुभव धीटपणे मांडण्याची वृत्ती सामोरी…
भारतात बुद्धिबळ स्पर्धेसाठी जवळपास ७० लाख रुपयांची बक्षिसं देणाऱ्या या ‘बुद्धिबळ जांबोरी’मध्ये परदेशातून मोठमोठे खेळाडू येण्यासाठी उत्सुक नसले तरच नवल!
चॉकलेट हिरो म्हणून प्रतिमा असणाऱ्या या नायकाला कधीच कळलं नसेल का, की कोणीही ‘एजलेस’ असू शकत नाही; पण तरीही तो…
‘गिल्ट’ ही यातली सर्वात जमलेली दीर्घकथा. कथेची रचना चित्रदर्शी, वास्तव आणि फिक्शन यांचा सुरेख मेळ असलेली आहे.
तिकडे रशिया-युक्रेन युद्धाने जगावर वेगवेगळय़ा प्रमाणात परिणाम झाले. तेलापासून खाद्यतेलापर्यंत आणि उद्योग-शेतीच्या कच्च्यामालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत किंमतवाढ झाली.
लेखक विश्वास पाटील यांच्या ‘महासम्राट’ कादंबरीमालेतील ‘झंझावात’ आणि ‘रणखैंदळ’ हे दोन भाग प्रकाशित झाले आहेत.
‘मंगल’ संकल्पनेचे प्रतीकरूप असलेला गणपती आपल्या तब्बल तेहतीस कोटी देवांमध्ये कुठल्याही वयोगटासाठी मित्र म्हणावा असा एकमेव.
साठोत्तरीमध्ये ‘सत्यकथा’त लिहिणाऱ्या लेखकांनी साहित्यविश्वात खळबळ केली. दुसऱ्या बाजूला उद्धव शेळके, अण्णा भाऊ साठे आणि अर्नाळकरोत्तर काळातील रहस्यकथांचं जग फोफावलं.
‘लोकरंग’ मधील (२०ऑगस्ट) ‘कण.. कण.. हत्या’ हा सुनीती सु. र. यांचा लेख वाचला. वाराणसीतील गांधी विद्या संस्थान या ऐतिहासिक वास्तूच्या…
गांधीजींचे जीवन आणि तत्त्वज्ञान यांमुळे संमोहित होऊन त्यांच्याजवळ जगातील अनेक स्त्री-पुरुष आले.
आपल्या भवतालाबाबत मानवाला असणारं कुतूहल हे आदिमकाळापासून आहे. याच कुतूहलापोटी मानवाने स्वत:च्या बुद्धिशक्तीच्या जोरावर संशोधनं केली.
गेले दीड महिना पावसाने मारलेली दडी पाहता महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांसाठी दुष्काळ निश्चित झाला आहे.