
अत्यंत विनम्र भावानं तो या रंगभूमीच्या जगात वावरला. ‘नाटकं ठेवणीतली’ ह्या पुस्तकाच्या निमित्तानं त्याला असंख्य नाटकांच्या पुस्तकांचा शोध घ्यावा लागला.
‘सावित्री’मुळे पुढे चर्चेत राहिलेल्या रेगे यांच्या या कादंबरीला तत्कालीन समाजाने फारसे स्वीकारल्याचे दिसत नाही.
पुण्यामुंबईच्या घरात नळातून स्वच्छ पाणी येत असे. लहान गावात विहिरीचे पाणी रहाट वापरून काढायचे व तेच प्यायला, इतर कामांना वापरायचे.
पुढे जगभरात शिक्षण, उद्योगात टिकायला इंग्रजीचाच टेकू हवा हेच सर्व पालकांच्या डोक्यात बसलंय.
काय असतं अंधांचं बुद्धिबळ? ते कसं बुद्धिबळ खेळतात? जिद्द आणि परिश्रम यांची हृदयाला भिडेल अशी ही कहाणी..
विभाजनाला नकार देणारी आणि समग्रतेचा स्वीकार करणारी कादंबरी नीरजा यांनी लिहिली.
पुस्तकाला जागतिक सिनेमाचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक अशोक राणे यांची प्रस्तावना लाभली आहे.
मुंबई शहरात कायमचा समाज आणि धर्मदुभंग करणारा दहशतवादी हल्ला १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट मालिकेद्वारे झाला.
क्युबामध्ये जन्मलेला जोस रॉल कॅपाब्लांका याच्या खेळाचा झंझावात पहिल्या महायुद्धाआधीपासून जगाने अनुभवला. त्याच्या सरकारने या खेळाडूला सदिच्छादूताचा दर्जा देऊन आपल्या…
मराठी कादंबरी विस्तारली, जाडजूड झाली; पण तिला झालेला आशयाचा मधुमेह ही तिची मुख्य समस्या. यावर अद्याप विचार केला जात नाही.
‘लोकरंग’मधील रघुनंदन गोखले यांचे ‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’ या सदरात लेखकाने बुद्धिमत्ता अलौकिक करण्याचे सूत्र हा नवा विषय हाताळला आणि तो…
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटावेळी मुंबई पोलिसांना प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याची कैफियत या घटनेला तीन दशके पूर्ण होत असताना समोर…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.