
वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे.
बैठा आणि प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी फक्त विचारांना चालना देणारा बुद्धिबळ हा खेळ. या खेळाची कसरत करताना हे बुद्धिबळपटू इतर क्षेत्रांतही मोठी…
महात्मा गांधी या विषयावर मराठी साहित्यिकांचा प्रतिसाद एक साहित्यिक म्हणून अतिशय कोता राहिला. मराठी साहित्यिकांनी याचा योग्य उपयोग केला नाही.
भूकंपाआधी प्रत्येक घरातील बाई स्वयंपाक आटोपून १२-१ वाजता शेताला जायची. नव्या गावापासून शेतं दहा-बारा कि.मी. अंतरावर गेल्यामुळे आता कोणीही शेतात…
‘इब्रु’ हा कन्नड शब्द आहे. इब्रु म्हणजे दोघी. संग्रहाच्या शीर्षकापासून लेखिकेची विषयाला थेट भिडण्याची आणि अनुभव धीटपणे मांडण्याची वृत्ती सामोरी…
भारतात बुद्धिबळ स्पर्धेसाठी जवळपास ७० लाख रुपयांची बक्षिसं देणाऱ्या या ‘बुद्धिबळ जांबोरी’मध्ये परदेशातून मोठमोठे खेळाडू येण्यासाठी उत्सुक नसले तरच नवल!
चॉकलेट हिरो म्हणून प्रतिमा असणाऱ्या या नायकाला कधीच कळलं नसेल का, की कोणीही ‘एजलेस’ असू शकत नाही; पण तरीही तो…
‘गिल्ट’ ही यातली सर्वात जमलेली दीर्घकथा. कथेची रचना चित्रदर्शी, वास्तव आणि फिक्शन यांचा सुरेख मेळ असलेली आहे.
तिकडे रशिया-युक्रेन युद्धाने जगावर वेगवेगळय़ा प्रमाणात परिणाम झाले. तेलापासून खाद्यतेलापर्यंत आणि उद्योग-शेतीच्या कच्च्यामालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत किंमतवाढ झाली.
लेखक विश्वास पाटील यांच्या ‘महासम्राट’ कादंबरीमालेतील ‘झंझावात’ आणि ‘रणखैंदळ’ हे दोन भाग प्रकाशित झाले आहेत.
‘मंगल’ संकल्पनेचे प्रतीकरूप असलेला गणपती आपल्या तब्बल तेहतीस कोटी देवांमध्ये कुठल्याही वयोगटासाठी मित्र म्हणावा असा एकमेव.
साठोत्तरीमध्ये ‘सत्यकथा’त लिहिणाऱ्या लेखकांनी साहित्यविश्वात खळबळ केली. दुसऱ्या बाजूला उद्धव शेळके, अण्णा भाऊ साठे आणि अर्नाळकरोत्तर काळातील रहस्यकथांचं जग फोफावलं.