



इतिहासापासून लपता येत नाही, पळून जाता येत नाही, त्याचा धागा खटकन् तोडताही येत नाही. हा इतिहास दाहक, छिन्न करणारा, होतं-नव्हतं…

अक्षय दया मोहिते यांची बिल्लाबाँग ही अलीकडेच प्रकाशित झालेली कादंबरी. मराठी कादंबरीच्या भाषिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सीमारेषा ओलांडणारी आणि मराठी…


गेल्या दीड दशकापासून स्वत:च्या पुस्तकांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांचे ग्रंथ सुनिधी पब्लिशर्स मराठीमध्ये आणतायत. राज्यातील अनेक भागांत गृहसंकुलांतील एकदिवसीय छोट्या…

नितीन वैद्य यांचं 'वाचून उरणारी पुस्तकं' हे रोहन प्रकाशनाचं अनोखं पुस्तक वाचकांच्या विचारांवर आणि आयुष्यावर चिरंतन प्रभाव टाकणाऱ्या श्रेष्ठ साहित्याची…

रश्मी पदवाड-मदनकर यांची 'कायांतर' ही कादंबरी तृतीयपंथी समुदायाचा संघर्ष, स्वाभिमान आणि मानवी अस्तित्वाच्या वेदना संवेदनशीलतेने मांडणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

‘‘…देखो चेतक हाथी के… मस्तक पर चढ गया… टपटप टपटप टपटप टपटप… शू ऽऽऽ र!’’ प्रियालीताई डोळे बंद करून महाराणा…

संजीव वसंत फडके यांनी लिहिलेले ‘प्रभात टॉकीजसमोर’ हे पुस्तक म्हणजे एक ललित लेखसंग्रह. खरे तर ही कुटुंबातील तीन-चार पिढ्यांची सांस्कृतिक…

सोशल मीडियावर व्यग्र राहणाऱ्या तरुण पिढीने सत्ताधारी व्यवस्थेला दाखवली धैर्याची आणि निर्भीडतेची चुणूक.

गंभीर मुद्द्यांवर विनोदाच्या आणि डिजिटल संवादाच्या जोरावर सरकारची कोंडी करणाऱ्या आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल ठरलेल्या या ऐतिहासिक निदर्शनांचे विशेष…

हिंदी साहित्यातील दीपस्तंभ आणि 'तमस'सारख्या अजरामर कादंबरीचे लेखक भीष्म सहानी यांच्या संवेदनशील व्यक्तित्वाचा आणि साहित्यिक प्रवासाचा वेध अरुंधती देवस्थळे यांनी…