



माणूस नावाचा ‘प्राणी’ नक्की कसा आहे, त्याच्या वर्तनाचा, विचारांचा अर्थ कसा लावायचा हे कायमच बुचकळ्यात टाकणारे प्रश्न राहिलेले आहेत.

पुण्यातील ‘हर्मिस’ प्रकाशन गेली सोळा वर्षं उत्तम धाटणीची पुस्तकं देण्याचा प्रयत्न करतेय. विज्ञान, ललित, वैचारिक, समीक्षा, माहितीपर, वाङ्मयीन, कोश या…

‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ हा लेख वाचला.

स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा थेट संबंध संपूर्ण देशातील जनतेच्या आणि नेत्यांच्या नैतिक वर्तणुकीशी आहे. पण ना जनता नीतिमत्ता आचरणात आणते ना नेते.

राजधानी दिल्लीचं नाव घेतलं की बहुतांशवेळी नकारात्मक बाबी डोळ्यासमोर येतात. तिथे जाऊन राहायचं असा विचारही कोणी करत नाही.

मराठी साहित्याच्या समृद्ध प्रवाहात ललित साहित्याचा प्रवाह चांगलाच सशक्त आणि बहुपेडी आहे.

अलीकडच्या काळात मराठी विनोदी लेखनाची परंपरा नव्या विषयांसह, नव्या भाषेसह पुढे नेण्याचे काम काही लेखक जोमाने करीत आहेत. डॉ. रवींद्र…

‘‘रोहन, झाली उद्याची सगळी तयारी?’’‘‘जवळजवळ झालीच.’’‘‘वह्या-पुस्तकं? अरे हो, पहिले तीन दिवस ‘नो वह्या-पुस्तकं’. मज्जा आहे बुवा!’’

‘‘चार थेंब तरी पड बाबा...’’ शरीरावर घामाचे थेंब डंवरलेले असताना प्रत्येकानं आशेनं असं म्हटलं होतं आठवत असेलच प्रत्येकाला... हो ना…

खेड्यापाड्यांतली अनेक मुलं शाळा सांभाळून घरासाठी (चूल, स्टोव्ह, गॅस कशावरही) संपूर्ण स्वयंपाक बनवतात. अभ्यास, खेळ, इतकाच किचनमध्येही वेळ देतात.

विजयाबाईंनी मराठी नाटकवाल्यांना नियोजन, व्यवस्थापन, व्यावसायिक शिस्त, वक्तशीरपणा, कार्यकौशल्य वगैरे आधुनिक मूल्यं शिकवली. आधुनिक म्हणजे इंग्रजाळलेलं असं नाही, हेच त्या…