‘आम्ही हिशोब घेऊ’ हा जितेंद्र अहिरे यांचा पहिला काव्यसंग्रह. सभोवतालच्या परिस्थितीचं भेदकपणे वास्तववादी चित्रण करणाऱ्या या कविता आहेत. समाज, निसर्ग, स्त्री, विद्रोह अशा अनेक अंगांना स्पर्श करणारी अशी ही कविता आहे. माणसाच्या वेदना त्यांच्या कवितेतून डोकावतात. वाचकाला समाजातील भयाण वास्तवाची जाणीव करून देतात. त्यांच्या कवितेतून विद्रोहाचा हुंकार असला तरी त्यात आक्रस्ताळेपणा नाही. तो संयतपणे डोकावत राहतो. या कवितासंग्रहातील ‘अस्तित्वासाठी’ या पहिल्याच कवितेतून त्यांच्या काव्याची चुणूक दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुझे हात माफीसाठी

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhakal interference poems of intense social content akp
First published on: 16-01-2022 at 00:00 IST