अलिबाग – रायगड पोलीस अधिक्षक कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात २ हजार ९३३ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील २ हजार ९०१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले. त्यामुळे दाखल गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९९ टक्के झाले आहे. गेल्यावर्षी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८६ टक्के होते. दरम्यान गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे शाबितीकरणाच्या तसेच चोरीच्या गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत होण्याचा प्रमाणात गेल्या वर्षभरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षात यावर पोलीसांना काम करावे लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा