scorecardresearch

हर्षद कशाळकर

Dilip Bhoir in Shiv Sena news in marathi
भाजपच्या दिलीप भोईर यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय का घेतला?

विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करत भाजपच्या दिलीप भोईर यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता तेच दिलीप भोईर…

ed raid forest land sale issue j m mhatre BJP raigad district
भाजपमध्ये आश्रयाला जाऊनही जे एम म्हात्रेंमागे ईडीचा ससेमिरा कायम

वनजमिन विक्री घोटाळा प्रकरणात ईडीच्या पथकांनी नुकतीच छापेमारी करत म्हात्रे भोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यामुळे शेकापची साथ सोडून भाजपमध्ये…

Water levels in Raigad dams increase due to may june rain
रायगड, धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ; लघु पाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पात ६० टक्के पाणी साठा

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे नद्या नाले प्रवाहीत झाले आहेत. धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ…

Why has the number of landslide prone villages in Konkan increased
कोकणातील दरडप्रवण गावांची संख्या का वाढली? या गावांचे अस्तित्व दरडींमुळे धोक्यात आले आहे का?  प्रीमियम स्टोरी

दरडी कोसळण्याच्या घटना थांबवणे अशक्य आहे. मानवी हस्तक्षेपांचा अतिरेक यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. तो रोखता येऊ शकतो.

konkan monsoon heavy rain transport crisis landslides mumbai goa highway
पावसाळ्यात कोकणातील दळणवळणाची साधने का बेभरवशाची? प्रीमियम स्टोरी

कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बाधित होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दरवर्षी याच परिस्थितीला कोकणवासियांना सामोरे जावे लागत आहे.

monsoon rains Konkan economy affected monsoon 2025
मोसमी पाऊस लवकर दाखल झाल्याने कोकणची अर्थव्यवस्था खिळखिळी? प्रीमियम स्टोरी

आंबा-काजूच्या बागा, भातशेती, मासेमारी, पर्यटन अशा सर्वच व्यवसायाना मे महिन्यातील पावसाचा तडाखा बसला.

case has been registered at Alibaug police station against four people who cheated in the name of witchcraft
जादूटोणा आणि देव देवस्कीच्या नावाखाली फसवणूक; चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जादूटोणा आणि देवदेवस्की करून अडचणी सोडवण्याच्या हमी देऊन तिघांची ४० लाखांना फसवणूक केल्याची बाब अलिबाग शहरात समोर आली आहे.

Water scarcity , Raigad district Water scarcity,
रायगड जिल्ह्यात २७९ गावे आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाई, जलजीवन मिशनच्या योजनेमुळे यंदा टंचाईग्रस्त गावांमध्ये घट झाली का?

रायगड जिल्ह्यात २७९ गावे आणि वाड्यामध्ये सध्या पाणी टंचाई आहे. या गावं आणि वाड्यांना सध्या ४० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला…

Agricultural in raigad declined news in marathi
विश्लेषण : उद्योगप्रधान रायगडमधील शेतीक्षेत्र ४० हजार हेक्टरनी घटले… काय आहेत कारणे?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील शेतीवर होण्यास सुरवात झाली आहे.

25 villages environmentally sensitive
विश्लेषण : सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का? प्रीमियम स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील घोषित केल्याच्या परिणामांविषयी…

Raigad from last three years 53,000 farmers affected by heavy rains deprived of assistance
रायगड मधील ५३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित, नुकसान भरपाई अनुदानाचा १५ कोटींचा निधी पडून

अनुदान महसुल विभागाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. महसूल विभागाकडे इतरही बरीच कामे असल्याने, ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकडे दुर्लक्ष…

aditi tatkare news in marathi
तटकरेंविरोधात रायगडमधील शिवसेना आमदार का आक्रमक झाले? प्रीमियम स्टोरी

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पक्षसंघटना बांधणीला सुरूवात केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या