हर्षद कशाळकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील भातपिकाचे लागवड क्षेत्र घटत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भातपिकाची उत्पादकता वाढली आहे. अनियमित पावसामुळे या वर्षी भाताच्या उत्पादनात घट होईल असा अदांज व्यक्त केला जात होता. मात्र कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत भाताच्या उतादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात प्रति हेक्टरी दोन हजार ७६२ किलो एवढे तांदळाचे उत्पादन मिळाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy cultivation drop in in raigad but increase in rice production zws
First published on: 02-12-2022 at 04:09 IST