संता - काय भाऊ, आजकाल तुम्ही कविता नाही लिवत हाय.... काय झालं?????? कवी - नाही भाऊ, जिच्यासाठी लिवत होतो तिचं लग्न होऊन गेलं.. संता - अरे भाऊ.. मग तर तिच्या आठवण येउन कविता अजून छान बनेल.. कवी - भाऊ.. तू समजू नाही राहिलाय... तिचं लग्न माझ्याशी झालं हाय