पण मी काय म्हणतो हे मोठ्या नेत्यांनी पक्षांतर वगैरे करण्यापेक्षा दर पाचवर्षांनी IPLसारखा लिलावचं केला पाहिजे, निदान लिलावामुळे या नेत्यांची किंमत तरी कळेल